Friday, August 29, 2008

Maine dil se kaha........

Maine dil se kaha, dhoond laana khushiNasamajh laya gum, to yeh gum hi sahiMaine dil se kaha, dhoond laana khushiNasamajh laya gum, to yeh gum hi sahiMaine dil se kaha dhoond laana khushiBechaara kahan jaanta thaKhalish hai yeh kya khala haiShehar bhar ki khushi seYeh dard mera bhala haiJashna yeh raaz na aayeMazaa toh bas gam main aaya haiMaine dil se kaha, dhoond laana khushiNasamajh laya gum, to yeh gum hi sahiKabhi hai ishq ka ujaalaKabhi hai maut ka andheraBataao kaun bes hogaMain jogi banu ya luteraKayi chehre hai is dil keNajaane kaunsa meraMaine dil se kaha dhoond laana khushiNasamajh laya gum, to yeh gum hi sahiHazaaron aaise phaasle theJo Tai karne chale theraahe magar chal padi thiAur peeche hum rah gaye thekadam Do chaar chal paayeKiye phere tere mann keMaine dil se kaha, dhoond laana khushiNasamajh laya gum, to yeh gum hi sahiMaine dil se kaha, dhoond laana khushiNasamajh laya gum, to yeh gum hi sahi

Chhod Aaye Hum Vo Galiyaan.........

Chhod Aaye Hum Vo Galiyaan Jahan Tere Pairon Ke Kawal Gira Karte Thay
Hanse To Do Gaalon Mein Bhanvar Pada Karte Thay
Teri Kamar Ke Bal Pe Nadi Muda Karti Thi
Hansi Teri Sun Sunke Phasal Paka Karti Thi
Chhod Aaye Hum Vo Galiyaan ..
O Jahan Teri Edi Se Dhoop Uda Karti Thi
Suna Hai Us Chaukhat Pe Ab Shaam Raha Karti Hai
Laton Se Uljhi Lipti Ek Raat Hua Karti Thi
Kabhi Kabhi Takiya Pe Vo Bhi Mila Karti Thi
Chhod Aaye Hum Vo Galiyaan ..
Dil Dard Ka Tukda Hai Patthar Ki Dali Si Hai
Ek Andha Kuan Hai Ya Ak Band Gali Si Hai
Ek Chhota Sa Lamha Hai Jo Khatm Nahin Hota
Main Laakh Jalata Hoon Ye Bhasm Nahin Hota
Ye Bhasm Nahin Hota
Chhod Aaye Hum Vo Galiyaan ..

tujhase naaraaz nahi zindagi

tujhase naaraaz nahi zindagi, hairaan hoon main
o hairaan hoon main
tere masoom savalon se pareshaan hooN main
o pareshaan hoon main
jeene ke liye socha hi na tha, dard sambhalane honge
muskuraoon to, muskurane ke karz utaarne honge
muskuraoon kabhi to lagata hai
jaise hontonn pe karz rakhaa hai
tujhase ...
aaj agar bhar ayi hai, boondein baras jaayengi
kal kya pata inke liye aakhen taras jayengi
jaane kahan gum kahan khoya
ek aansu chhupake rakha tha
tujhase ...
zindagi tere gum ne hamain rishte naye samajhaye
mile jo hamain dhoop main mile chhaanv ke thande saaye
o tujhase ...

Monday, August 25, 2008

काही चारोळ्या

kahi charolya
संध्याकाळच्या रंगीत आकाशातजेव्हा दिशा भरकटून जातातपंख फ़ुटलेली स्मृतीपाखरंघरट्याकडे परतू लागतातओठांवर ओठ टेकवतानाभान दुनियेचं ठेवायचं नसतंतूच तर सांगत असतेस ना, तेव्हाडोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतंआयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळीवेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागताततुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतोगाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतातआयुष्याच्या अल्बममध्येआठवणींचे फ़ोटो असतातआणखी एक कॉपी काढायलानिगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतातचारचौघांमध्ये आठवणी वाटणंही भावनांची गुंतवणूक असतेमयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतातत्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळतेरात पुनवेची तारे आटून गेले,प्याले नजरेचे ओठ चाटून गेले.लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,रंग नभी पंचमी दाटून गेले.

मैत्रीन

maitrin
(व्याक्रणाच्या चुका युनिकोडमुळे झाल्या आहेत,प्लीज समजून घ्या.)एक तरी मैत्रीन अशी हवी,जरी न बघता पुढे गेलो तरीमगून आवाज देणारीआपल्यासाठी हसणारीवेळ आलीच तर अश्रुही पुसणरीस्वत:च्या घासातला घासआठवणीने काढून ठेवणारीवेळ प्रसन्गी आपल्या वेडया मित्रचीसमजूत काढणारीवाकड पाऊल पडताना मात्रमुस्काटात मारणारीयशाच्या शिखरावरआपली पाठ थोपटणारीसगळ्यानच्या गलक्यातआपणास सैरभैर शोधणारीआपल्या आठवणीनआपण नसताना व्याकूळ होणारीखरच! अशी एक तरी जीवा भावाची'मैत्रीन' हवी आपणास मित्र म्हणवणारी...

kunachyahi itke javal jau naye

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये...कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर हृदय कधी तर जोडताना असह्य यातना व्हावी , डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये की पनाना ते नाव जड व्हावे अचानक एक दिवस त्या नावाचे डायारीत येणे बंद व्हावे , स्वप्नात कुणाला असेही बघू नये की अन्धारताही त्याचे हात असावे, तुटलेच जर स्वप्न कडी तर आपल्या हातात काही नसावे, कुणालाही इतका वेळ देऊ नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा एक दिवस आरशात आपणास आपलाच

kunachyahi itke javal jau naye

कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये...कुणाच्याही इतके जवळ जाऊ नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर हृदय कधी तर जोडताना असह्य यातना व्हावी , डायरित कुणाचे नाव इतकेही येऊ नये की पनाना ते नाव जड व्हावे अचानक एक दिवस त्या नावाचे डायारीत येणे बंद व्हावे , स्वप्नात कुणाला असेही बघू नये की अन्धारताही त्याचे हात असावे, तुटलेच जर स्वप्न कडी तर आपल्या हातात काही नसावे, कुणालाही इतका वेळ देऊ नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार असावा एक दिवस आरशात आपणास आपलाच चेहरा परका व्हावा , कुणाचे इतकेही एकू नये की आपल्या कानात त्याच्याच शबदाचा घूमजाव व्हावा आणि एक दिवस आपल्याच तोंडातून त्याच शबदाचा उचार व्हावा , पण कुणाच्या इतकेही दूर जाऊ नये की आपल्या सावली शिवाय आपल्या सोबत काहीच नसावे दूरदूर आवाज दिला तरी आपले शब्ड जागीच घुमावेत...

भीजलेल्या वाळूवर:

भीजलेल्या वाळूवर: एकदा मी प्रेमाला विचारलेएकदा मी प्रेमाला विचारलेकुठे कुठे तू असतोस रे?प्रेम मला हसून म्हणाला..अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...प्रेम तू कुणावरही कर....मी तुला तिथेच दिसणार असतो रे....तू प्रेम दुसर्याला जितके देशील...त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे...अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...आयुष्य खरच खूप सुंदर आहे..माझा हात सोडून देऊ नकोस रे......जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..मी तुझ्याच हृदयात लपून असतो

ajun fakta ekdach

अजून फक्त एकदाचलायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,विचारांची पानं फडफडत असतात,काना,मात्रा,वेलांट्यांचं राहत नाही बंधन,भास तुझेच शब्दाशब्दांत गप्पा मारत बसतात.झिपऱ्या सावरणाऱ्या माडाच्या कुशीत,तुझ्यामाझ्या हस्तरेषा नकळत मिसळून जातात,ओल्या वाळूच्या मिठीतून अलगद स्वतःला सोडवत,लाटाच आपल्या श्वासांची साक्ष बनून राहतात.प्रत्येक ओळ लिहून संपल्यावर वाटतं,शब्दसफर मुकी माझी इथेच आता थांबूदे,मनाजोगती मांडामांड झाली एकदा अवसानाची,की सगळं सगळं पुन्हा...अजून एकदाच सांगूदे.किनऱ्यावरच्या त्या स्वप्नांची का परत उजळणी करायची,छे! आता वास्तवाचा नवा ऋतूही अनुभवायला हवा,आयुष्याच्या या वळणावर टाकताना पुढली पावलं,हात तुझा असाच सतत हाती हवा.नवे ऋतू, नवी स्वप्नं, नव्याच दुनियेत आता बागडायचंय,नवे चटके, नवे काटे, अश्रूंनाही आता एकत्रच लपवायचंय.सावली तुझीच पुढ्यात,कायम माझ्या राहूदे,अजून फक्त एकदाच बहुतेक हेच सांगायचं आहे,आरशात जेव्हा बघशील,दिसेल माझीच प्रतिमा,श्वासाश्वासात तुझ्या आता असं नांदायचं आहे.

maitri mhatli ki

मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाहीमैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यांत श्रेष्ठहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टमैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सुतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सुप्त भुकमैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्र मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातातमैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजुनचिंब-चिंब नाहलीमैत्रीचे बंधकधीच नसतात तुटणारेजुन्या आठवणींना उजाळा देउनगालातल्या गालात हसणारे...

maitri mhatli ki

मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाहीमैत्रीचं हे नातंसगळ्या नात्यांत श्रेष्ठहे नातं टिकवण्यासाठीनकोत खुप सारे कष्टमैत्रीचा हा धागारेशमापेक्षाही मऊ सुतमैत्रीच्या कुशीतच शमतेमायेची ती सुप्त भुकमैत्रीच्या सहवासातश्रम सारे विसरता येतातपण खरे मित्र मिळवण्यासाठीकाहीदा कितीतरी पावसाळे जातातमैत्री म्हणजेरखरखत्या उन्हात मायेची सावलीसुखाच्या दवात भिजुनचिंब-चिंब नाहलीमैत्रीचे बंधकधीच नसतात तुटणारेजुन्या आठवणींना उजाळा देउनगालातल्या गालात हसणारे...

boltana jara sambhalun

बा॓लताना जरा सांभाळून.............बा॓लताना जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,फरक फक्त एवढाच की,तलवारीन॓ मान तर,शब्दांनी मन कापल॓ जात॓जरी तलवारीच्या जखम॓तून रक्तआणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...य॓त असल॓ तरी,दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓शब्दच माणसाला जोङतात आणिशब्दच माणसाला तोङतातह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायणतर कधी महाभारत तर कधी कवीता रचताततुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓तर, तुझ्या एका शब्दावरमाझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓............

maitri reloaded

मैत्री म्हणजे विश्वासमैत्री म्हणजे अभिमानमैत्री म्हणजे जीवनातीलजगण्याचा स्वाभीमानमैत्री म्हणजे प्रेममैत्री म्हणजे जाणीवमैत्री शिवाय जीवनातआधाराची उणीवमैत्री म्हणजे विश्वमैत्री म्हणजे आकाशमैत्री म्हणजे तिमिरातवाट दावणारा प्रकाशमैत्री म्हणजे सुख दु:खमैत्री म्हणजे हर्शमैत्री म्हणजे जिव्हाळ्याचाहळुवार स्पर्शमैत्री म्हणजे रानमैत्री म्हणजे कोवळे उनमैत्री म्हणजे जीव जडणारीसुमधुर वार्याची धुनमैत्री म्हणजे खेडमैत्री म्हणजे पायवाटमैत्री म्हणजे पिकालापाणी पाजणारा मळ्यातील पाटमैत्री म्हणजे तेजमैत्री म्हणजे तारामैत्री म्हणजे प्रत्येकालाहवा असणारा मोहक वारामैत्री म्हणजे दिलेला शब्दमैत्री म्हणजे आनमैत्री म्हणजे घातलेली शपथमैत्री म्हणजे प्राणमैत्री म्हणजे ओढमैत्री म्हणजे आठवणमैत्री म्हणजे आयुश्यातीलन सम्पणारी साठवणमैत्री म्हणजे मस्करीमैत्री म्हण्जे रागतरीही आपल्या जीवनातीलहा एक अविभाज्य भाग...

maitri reloaded

मैत्री म्हणजे विश्वासमैत्री म्हणजे अभिमानमैत्री म्हणजे जीवनातीलजगण्याचा स्वाभीमानमैत्री म्हणजे प्रेममैत्री म्हणजे जाणीवमैत्री शिवाय जीवनातआधाराची उणीवमैत्री म्हणजे विश्वमैत्री म्हणजे आकाशमैत्री म्हणजे तिमिरातवाट दावणारा प्रकाशमैत्री म्हणजे सुख दु:खमैत्री म्हणजे हर्शमैत्री म्हणजे जिव्हाळ्याचाहळुवार स्पर्शमैत्री म्हणजे रानमैत्री म्हणजे कोवळे उनमैत्री म्हणजे जीव जडणारीसुमधुर वार्याची धुनमैत्री म्हणजे खेडमैत्री म्हणजे पायवाटमैत्री म्हणजे पिकालापाणी पाजणारा मळ्यातील पाटमैत्री म्हणजे तेजमैत्री म्हणजे तारामैत्री म्हणजे प्रत्येकालाहवा असणारा मोहक वारामैत्री म्हणजे दिलेला शब्दमैत्री म्हणजे आनमैत्री म्हणजे घातलेली शपथमैत्री म्हणजे प्राणमैत्री म्हणजे ओढमैत्री म्हणजे आठवणमैत्री म्हणजे आयुश्यातीलन सम्पणारी साठवणमैत्री म्हणजे मस्करीमैत्री म्हण्जे रागतरीही आपल्या जीवनातीलहा एक अविभाज्य भाग...

आठवण

आली तुझी की,नकळत डोळ्यांत पाणी येतं..मग आठवतात ते दिवसजिथं आपली ओळख झाली..आठवण आली तुझी की,माझं मन कासाविस होतंमग त्याच आठवणीना..मनात घोळवावं लागतं..आठवण आली तुझी की,वाटतं एकदाच तुला पाहावंअन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..पण सलतं मनात ते दुःख..जाणवतं आहे ते अशक्य...कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...पण तरिही.........आठवण आली तुझी की,देवालाच मागतो मी....नाही जमलं जे या जन्मीमिळू देत ते पुढच्या.........

ekta asava asa vatta

एकट असाव अस वाटत...एकट असाव अस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतअवती भोवती रान सगळमुक मुक असतवाट दिसु नये ईतकधुक धुक असतझाडाखाली डोळ मिटून बसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतयेते येते हूल देतेसर येत नाहीघेते घेते म्हणते तरीजवळ घेत नाहीअशा वेळी खोट खोट रुसावस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतकुठे जाते कुनासठाउकवाट उन्च सखलत्यात पुन्हा सगळीकडेनिसरडीचा चिखलपाय घसरुन आदळल्यावर ह्सावस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटतपाखर जरी दिसली नाहीतऐकु येतात गाणीआभाळ कुठल कळ्त नाहीइतक निवळ पाणीआपल्या डोळ्यात आपल रूप दिसावस वाटतओळीमागुन गाण्याच्याथरारत जावस वाटतआभाळतुन रन्गाच्याभरारत जावसुराच्या रानात भुलुन फुलावस वाटतकधी कधी जवळ कुणी नसावस वाटतआपल आपण एकट असावस वाटत ....

मी ऐक इंजिनियरआज

- काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतातशाळेतल्या - कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतातसध्या काम कमी अन् वेळ भरपूरकंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करूनकाय करणार सध्या बेंच वर आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेदिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतोकंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतोचार - चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्याकॉलेज canteen च्या कटींगची सर नाही त्यालाकंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेकट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्याA\C Coneference rooms मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्याटीम - मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवलीपक्या , अज्या , रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतलीODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेसुरुवातीला खूप फोन SMS व्हायचेकोण कुठे काय करतोय लगोलग कळायचेआजकाल जो - तो project मध्ये बिझी ज़ालायभुला भटका missed call आता महाग झालायforwards आणि chain mails मध्ये खुषालीची मैल शोधतो आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेदर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातोदीड - दमडीच्या मुव्हीसाठी शे - दीडशे मोजतोसेलेब्रेशन्स , पार्टीज साठी pizza hut cha चा रस्ता गाठतोvegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतोपण pocket money साठवून केलेल्या party ची मजा ह्यात शोधत आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेरोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतोएकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो" आता कधी येशील ?" असे आई रोज विचारतेबाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवतेकरियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहेकारण शेवटी मी एक Engineer आहेखरच सारे काही गेलेय आता बदलूनएका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडूनकधीतरी तो दिवस येईलoffice मधून थेट मी माझ्या घरी जाईनपण मला माहितेय हे एक स्वप्न आहेकारण शेवटी मी एक .....

Saturday, August 23, 2008

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...आपलं जे असतं;ते आपलं असतंआपलं जे नसतं;ते आपलं नसतंहसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...आलेला मोहोर;कधी जळुन जातोफुलांचा बहर;कधी गळुन जातोपुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...कधी आपलं गाव;आपलं नसतंकधी आपलं नाव;आपलं नसतंअश्या परक्या देशात वाट नाही चुकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...पींजऱ्यात कोंडुन;पाखरं आपली होत नाहीतहात बांधुन;हात गुंफले जात नाहीतहे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...झाड मुकं दीसलं तरी;गात असतंन दीसणाऱ्या पावसात;मन न्हात असतंकळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलोहे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

शुक्रतारा मंद वारा -- मंगेश पाडगावकर

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनीचंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनीआज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहातू अशी जवळी रहा ॥ १ ॥मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुलाअंतरीचा गंध माझा आज तू पवन वाहातू असा जवळी रहा ॥ २ ॥लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवाअंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवाभारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हातू अशी जवळी रहा ॥ ३ ॥शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणीदाटूनी आलास तू रे आज माझ्या लोचनीवाकला फ़ांदीपरी आता फुलांनी जीव हातू असा जवळी रहा ॥ ४ ॥

प्रेम करणं सोपं नसतं... Mangesh Padgaonkar

प्रेम करणं सोपं नसतं...सर्व करतात, म्हणून करायच नसतं..चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...कारण प्रेम करणं सोपं नसतं...शाळा कॉलेजांत असच घडतं...एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...कारण प्रेम करणं सोपं नसतं...हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...कारण प्रेम करणं सोपं नसतं...

फसलेली प्रेमकहाणी!!

फसलेली प्रेमकहाणी!!नाही वाटले कधीहीकुणा दुसऱ्यावरती झुरावेतुझ्या नकाराने का माझेजन्मांचे प्रेम सरावे?नसते काही कळ्यांच्यानशिबी भाग्य फ़ुलाचेम्हणूनी का वेड्या कळ्यांनीजन्म घेण्याचे थांबावे?खचलो जरी मी आजराहेन उभा नव्यानेउरी जपुन ठेवीन मात्रमाझे हे अर्धवट गाणेजाशिल तू जिथेहीतव पायी सुख नांदावे‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मीकी तव शुभहीतही न चिंतावे!!जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्रमांडेन माझे गाऱ्हाणेविचारेन, इतके का शुल्लक होतेमाझे हे प्रेम दीवाणे?

तुला पहिल अन वाटल - Mangesh Padgaonkar

तुला पहिल अन वाटल,शिल्प सुद्धा बोलक असत, त्यालाही भावना असतात ते सुद्धा प्रेम करत!स्वत च्या मनातल्या भावना त्याला व्यक्त करता येत नाहीसमोरच्यानी दाखवाल्या तरी संगता येत नाहीम्हानुनच वाटत, प्रेम कराव शिल्पा-सारखअबोध अन अबोलजे स्वतः इत्काच साधत समोर च्या मानासच्या मनाचा तोल !!

सांगेन पुन्हा कधीतरी

सांगेन पुन्हा कधीतरीमी किती किती तळमळलो,तुला टाळताना प्रियेमी किती किती जळलो..मी भांडलो तुझ्याशीमीपणाला माझ्या मी भुललो,काटा बनुन वाटेवरलामाझ्याच पायात सललो...येताना डोळ्यात होते आसुमझ्याच पाउलात मी असा अडखळलो,पुन्हा फ़िरुन मी प्रियेतुझ्याच कुशीत शिरलो.....सांगेन पुन्हा कधीतरी!प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मीते एक मन ज्याला दगड बनवले मीकधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळेम्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मीते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मीपण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेतम्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मीआता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मीउगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरहीम्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मीतुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मीतुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागतम्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.

सांगेन पुन्हा कधीतरी

सांगेन पुन्हा कधीतरीमी किती किती तळमळलो,तुला टाळताना प्रियेमी किती किती जळलो..मी भांडलो तुझ्याशीमीपणाला माझ्या मी भुललो,काटा बनुन वाटेवरलामाझ्याच पायात सललो...येताना डोळ्यात होते आसुमझ्याच पाउलात मी असा अडखळलो,पुन्हा फ़िरुन मी प्रियेतुझ्याच कुशीत शिरलो.....सांगेन पुन्हा कधीतरी!प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मीते एक मन ज्याला दगड बनवले मीकधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळेम्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मीते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मीपण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेतम्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मीआता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मीउगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरहीम्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मीतुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मीतुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागतम्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.

तुला आपल म्हननार आहे कुणीतरी

तुला आपल म्हननार आहे कुणीतरी ,जाता जाता एकदा माझ्याकडे बघ तरी ,तुझ्या जीवनात राहिली एखादी गोष्ट अधूरी ,तिला पूर्ण करताना मला साथ हवी तुजी पूरी ,मला अस परक करून जावू नको दुरी ,जाता जाता एकदा माझ्याकडे बघ तरी ,सप्तारंगाताले सातही रंग तुला देतो बघ ही दुनिया सारी,अन माझा हात धरून घे तरी भरारी ,तुझी वाट बघत उभा आहे दारी ,मला अस बघून ही नको फिरू माघारी ,तुझा हात धरन्याची माझी आहे पूर्ण तयारी ,विचारात का होइना पण बन माझी नवरी ,ये ... एकदा तरी ये माझ्या घरी ,दोघेही मिळउन सजवू आपली स्वप्ननगरी ,खरच ,, तुला आपल म्हननार आहे कुणीतरी ,जाता जाता एकदा माझ्याकडे बघ तरी .....

नको काढू माझी आठवण

नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तू माझ्यावर केलेल्या प्रेमाला मी नाही विसरु शकत ,तुझ्या माझ्याकडे वळनार्या पावलाना मी नाही रोखू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तू दिल तेवढ प्रेम कोणीही नाही देऊ शकत ,तू घेतली तेवढी काळजी कोणीही नाही घेऊ शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तुझ बोलन , हसन अन रागावन मी नाही विसरु शकत ,तुझी माझ्यासाठी असलेली तलमल मी नाही बघू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तुला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत ,मी ही केल तुझ्यावर प्रेम हे तुला नाही सांगू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , मी नाही येऊ शकत......

नको काढू माझी आठवण

नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तू माझ्यावर केलेल्या प्रेमाला मी नाही विसरु शकत ,तुझ्या माझ्याकडे वळनार्या पावलाना मी नाही रोखू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तू दिल तेवढ प्रेम कोणीही नाही देऊ शकत ,तू घेतली तेवढी काळजी कोणीही नाही घेऊ शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तुझ बोलन , हसन अन रागावन मी नाही विसरु शकत ,तुझी माझ्यासाठी असलेली तलमल मी नाही बघू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत ,तुला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत ,मी ही केल तुझ्यावर प्रेम हे तुला नाही सांगू शकत ,नको काढू माझी आठवण मी नाही येऊ शकत , मी नाही येऊ शकत......

मन हे वेडे

मन हे वेडे , गुंतत राहातेस्वप्न बिलोरी गुंफत राहातेठाउक नसते त्याला तेंव्हा ...प्रारब्धाचे खेळ अकल्पित ...धरु पाहता .... निसटुन जाते मन हे पक्षी ... विहरत राहातेनवी क्षितिजे शोधत राहातेठाउक नसते त्याला तेंव्हा ...सप्तरंगी हे आकाश भुलवून ....घरट्यापासून दूर नेते .... पण मन आशावादी , झुंजत राहतेक्रूर नियतीला थकवत राहाते ...ठाउक ' असते ' त्याला तेंव्हाअसला जरी अंधार कितीही ....प्रकाशाशीच त्याचे नाते

Friday, August 22, 2008

दूर दूर जाताना....................................

एक जवळची व्यक्ती करिअर साठी दूर जात असताना लिहिलेले काव्य.....अंतर जरीही अनंत असले, अंतरी परी नसावे अंतर,अभंग असतील अपुली नाती, मणि असावे प्रेम निरंतर.जा झेपावूनी निळ्या आभाळी, कवळूनी घे तारांगण अवघे,परी ये परतूनी या धरती वरती, साद घालता धावत वेगे.खुणावती उत्तुंग शिखरे, विराट सागर अथांग क्षितीजे,उरात असता अभेद्य आशा, अजिंक्य गगन भासेल खुजे.बंधपाश जरी खेचतील तुजला, फ़िरून पाहू नकोस मागे,खचशील परी पतंगापरी, तोडशील जर मागील धागे.अखंड यत्ने जिंकून घे, आकाश अवघे असीम अवनी,झेपेल इतकीच घे झेप, नको, घास मोठा छोट्या वदनी.विसावयाचे विसरु नको, परी विश्रान्तीसी विराम हवा,जिंकशील तीही लोक जरी, मनी अविरत श्रीराम हवा.हां उपदेश नको मानूस बंधू, प्रेमाचे हे आलिंगन आहे,शब्दात कितीही गुंफले तरी, अजून खासे अबोलच आहे.

तुला ठाऊक नसेल

-------------- तुला ठाऊक नसेल ...! ------------------तुझ्यासमवेत घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आठवण आहे मला ,त्या सर्व आठवणीना कधीही न विसरलेला मी तुला ठाऊक नसेल ...!मला आणि तुला आवडणारे गाणे सारखेच ,तुला आवडणारे गाणे एकुनच झोपणारा मी तुला ठाऊक नसेल ...!गर्लफ्रेंड आहे का तुला कोणी ? विचारतात असे मला मित्र,उत्तर असलेल्या प्रश्नालाही "नाही" म्हणंणरा मी तुला ठाऊक नसेल ...!तू भेटणार म्हणून उमळलेल्या ,माझ्या मनातील मोगराचा सुवासही तुला ठाऊक नसेल ...!एरवी रिकामे असलेले पाकीट ही मी भरून ठेवले होते पैशाने,तुझा आनंदासाठी खर्च करणारा मी तुला ठाऊक नसेल ...!तुझी आठवण आली नाही असा दिवस अजुन आला नाही,माझीही आठवण व्हावी म्हणून "Orkut" वर टाकलेल्या फोटोचे कारणही तुला ठाऊक नसेल ...!बोलावेसे वाटते मला खूप तुझ्याशी,पण बोललोच कधी तर गोंधळलेला मी तुला ठाऊक नसेल ...!पण तू "नाही" म्हटल्यावर तुझ्या विरहात प्राण देणारामी तुला नक्कीच ठाऊक असेल ... असेल ना ?

आत्महत्या

============आत्महत्या============आत्महत्या नाही स्व हत्याती तर आहेआपल्यावर प्रेम करणार्‍यांनाफ़ाशीची शिक्षास्वतःला मारूनमुक्त आपण होऊन जातोजाता जाताआपल्यावर जीव लावणार्‍यांनात्रास देऊन जातोआयुष्यातील विवंचनांवरआत्महत्या हाच का उपाय आहे ?अहो प्रत्येकाला आपला भोगआज ना उद्याभोगायचा आहेचला मिळून करुयामनावर विजयआत्महत्या न करताकरुया आयुष्य अजय

प्रेम आं ध ल असत

प्रेम आं ध ल असत पण आन्धल्या व्यक्ति वर ते कधीच नसतप्रेमात डोलस पना हा असतोच ,रूपावर भाल ले ल्या मनाला मे न्दू जागा करतोआपल मन का कधीच अपंग व्य क्ति कड़े आकर्षित होत नाहीकारन आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याची त्यात ताकत नसतेमग का म्हनाव प्रेम आन्द्हल असत कारन आन्धल्या व्यक्तीवर ते कधीच नसत

मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय

शांत चेहरा, ना शब्द काही,डोळ्यात प्रेम साठलेले,तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.मी नेहमी त्याला कठोर समजायचो,दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,स्वप्णाना तुटतांना पाहिलय,होय, मी आज...माज़या बापाला रडतांना पाहिलय.आई,मला सायकल हवी,आई म्हणायची बेटा पैसे नाही,दुसर्या दिवशी माज़या हातात चावी असायची.मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारणत्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,मी त्याला शांत हसतांना पाहिलय,होय ,मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.मोठा झालो खर्च वाढला,मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,होय, मी आज... माज़या बापाला रडतांना पाहिलय.तो जळत राहिला वात बनून,माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,चुक कळली मला,त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.पण, आज तो या जगात नाही.तरीही....माज़या प्रत्येक संकटात,मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलयहोय, मी आज...माज़या बापाला रडतांना पाहिलय.

तेंव्हा पाऊस पडत होता..............



तेंव्हा पाऊस पडत होता..............आठवतो आपला श्वास जसाएकमेकांत मिसळला होताभर दुपारच्या रखरखत्या ऊन्हातकसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होतावाटलं नव्हतं ह्रुदय तुटलं तरइतकं दुःख सोसावं लागेलआज पर्यंत श्वासांनी मला, पणयापुढे त्यांना पोसावं लागेलतुझ्या आठवणींच्या साखर झोपेतमाझी कालची रात्र गोडव्यात सरलीपुर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं, पणकाल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचानुसता ऐकला तरी हर्ष होतोआणि ऊच्चारला तरदोन ओठांमध्ये स्पर्श होतोतुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रूमला समुद्राहून खोल वटलाकारण मीचं होतो म्हणूनमाझ्या डोळ्यात समुद्र दाटलामाझं दुःख बघवलं नाहीम्हणून एक ढग रडत होतातुमचं आपलं काहीतरीचंम्हणे तेंव्हा पाऊस पडत होता

तुझा हट्ट

तू मला मा्गावं काहीतरीमी जिवाचं मग रान करावंहौस पुरी झाली एकदा कीतू खुदकन गोडसं हसावंपरत तुझा नवीन हट्टमी तो अलगद पुरवण्याचास्मितभर हसतो अता मीउगा प्रयत्न करतो नभांतूनशेवटचा टाटा करण्याचा...

"एकाकी........."

"एकाकी........."रतीब इथे आनंदाचा...सडा पडे प्राजक्ताचा...प्रज्वलित दिव्यांच्या वाती...स्नेह धारेच्या बरसाती...काळाची चक्रे फिरली...ना कुणी कुणाची उरली...झाहले विनाश परस्परांचे...मनही शहारे आरशांचे....डोईवर 'माये'चेच खूळ...घराणेही उखडे समूळ....चहूकडे काळाचे तांडव...उधळे काडीकाडीचा मांडव....मम देहीही थरकाप...निर्जीवास जडे या शाप...गातो आर्त वेदनेचा पोवाडा...मी भग्न एक वाडा.....मी भग्न 'एकाकी' वाडा.....

चाललिस ना..... जा,मि तुला अडव्नार नाहि.

चाललिस ना..... जा,मि तुला अडव्नार नाहि."माझ्या एवढा प्रेम कर्नारा,तुला कधिच भेट्नार नाहि""मि असेहि म्हननार नाहि.भेटेलहि कदाचित.....पन जेन्व्हा हि तो,तुझा हात त्याच्या हातात घेइल्ल,तुला माझा स्पर्श जान्वेल...तु तुझा हात त्यच्या हातात देशिलहि,पन तुझ मन मात्र..मझ्यातच राहिल न....तो म्हनेल तुला"माझे तुझ्यावर प्रेम आहे"तु हि त्याला तसेच म्हन्शिल..पन ...तु मला जसे पापन्या खालि करुन,लाजुन म्हनायचिस..तसे त्याल मनातुन म्हनु शकशिल?तुझे शब्द तर त्याच्या कानि पडतिल,पन तुझ्या ओठानवर,माझेच नाव असेल.तु मला आठ्वावस ,अस मि कधिच म्हन्नार नाहि.चाललिस ना , जामि तुला अडवनार नाहि.मि राहिल असाच,ओठान्वर हास्य सजवुन,कुनि विचारलेच तुझ्याबद्दल,तर म्हनेल.."ति रागावलि आहे माझ्यावरमाझ्याच चुकिमुले"!तुला कुनि मझ्याबद्दल विचारले तर सान्गशिल,"तो चान्गला न्हावता,मला तो फ़सवुन गेला"खरेच तु असे म्हटले तरि,मला वाइट वाट्नार नाहि.चाललिस ना..... जा,मि तुला अडव्नार नाहि.पन जाता जाता एक सान्गतो,मि मेलो असे कळल्यावर,चुकुनहि रडु नकोस..लोकन्चा प्रेमावरुन विश्वास उडेल....फ़क्त एवढच म्हनशिल.....ॅ"चान्गलेे झाले एक लोफ़र कमि झाला".

ति परत येणार नाही.......

ति परत येणार नाही.......
ति कधी परत येणार नाही...दूसरी काही मला आवडत नाहीतिसरीचा विचार मि करत नाहीचौथी काही भाव देत नाहीपाचवी वर लाईन माराचे धाडस होत नाहीसहावी चा खर्च मला परवडत नाहीसातवी हात देखिल लाऊ देत नाहीआठवी ची भाषा मला कळत नाहीनववी चा नखरा मला सहन होत नाहीदहावी ला सोडायची चुक मि करणार नाहीकारण ति परत येणार नाही...ति परत येणार नाही.......

तु नाही म्हटल्यावर

तु नाही म्हटल्यावर....(1)
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,गण्यला सन्गीत नाहि म्हटल्यावर रसिक तरि का गा म्हणनार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,दिव्या ला ज्योत नस्ल्यास दिवा तरी कसा जळणार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,स्पंदनाशिवाय ह्रुदयाला भावनांचे गीत कसे कळणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तुला माझ्या भावना कळत नाहीत ह्याला कोण काय करणार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,पण भीती वाटते कि तुझ्या शिवाय मि कसा जगणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,स्वप्न आणि वास्तवात फ़रक असतो त्याला काय करणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,माझे मन जर तुला कळाले नही तर हे शब्द कसे कळणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तुझ्या विरहा चे दुख: मला असेच झळत रहणार.....

तु नाही म्हटल्यावर

तु नाही म्हटल्यावर....(1)
तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,गण्यला सन्गीत नाहि म्हटल्यावर रसिक तरि का गा म्हणनार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,दिव्या ला ज्योत नस्ल्यास दिवा तरी कसा जळणार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,स्पंदनाशिवाय ह्रुदयाला भावनांचे गीत कसे कळणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तुला माझ्या भावना कळत नाहीत ह्याला कोण काय करणार...तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,पण भीती वाटते कि तुझ्या शिवाय मि कसा जगणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,स्वप्न आणि वास्तवात फ़रक असतो त्याला काय करणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,माझे मन जर तुला कळाले नही तर हे शब्द कसे कळणार?तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तु नाही म्हटल्यावर मि तरी कसा हो म्हणनार,तुझ्या विरहा चे दुख: मला असेच झळत रहणार.....

माझ्यासाठी तू काय आहेस.....

कधी न पाहिले स्वप्नी,कधी न होते ध्यानी मनी,असे प्रेम तुझे मला लाभले,अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले..माझ्या जिवनात आलीस तू अशी,की सारं काही बहरून गेलं,लोंखडाचं कणखर जगणं माझं,तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं..तुझ्या मिठीचा आधाराने मला,नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली..तुझा तो होकार माझ्यासाठी,आजही अविस्मरणीय असा आहे,तुझ्या हातात मी दिलेलं फुल,अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे..तेव्हा कधी नजर ना लागो,आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला..आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,तुझ माझ्या जिवनात असण्यावर,नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...

जायचे होते तरीही

कळलेच नाही ..
जायचे होते तरीहीपाऊले उठलीच नाही..हाक तु नाही दिलीअन आसवे ढळलीच नाहीकोणते होते बहाणे ?तुज मनाच्या गंधकोशीअंतरातुन साद आलीपण अंतरे सरलीच नाहीहासतांना तु सख्यागेला निरोपा देवुनीधुरकटे आभाळ होतेमी तरी भिजलेच नाहीका तुला कळलीच नाहीभावना माझी कधीमी कविता होत गेलेसुर उद्भवलेच नाही

हो येते तुझी आठवण

हो येते तुझी आठवण
हो येते तुझी आठवण............मुसळधार पाउस पहाताना ,हात लांबवुन ,तळहातावर झेललेले पानी अंगावर उड़त असताना ,हो येते तुझी आठवण, अथांग सागर पहाताना ,त्याच्या लाटा पायाला स्पर्ष करून जाताना ,हो येते तुझी आठवण,ओल्या - चिम्ब पावसात भिजताना ,ओली झालेली साडी अंगाला चिकटलेली असताना ,अन ओले झालेले केसांचे थेम्ब पाठीवर ओघलताना,हो येते तुझी आठवण,संध्याकाली गरम चहा पिताना , वाटत....त्या चहाला झाला आहे स्पर्ष तुझ्या ओठांचा ,हो येते तुझी आठवण,रात्र होताना वाटत घेशील मला कुशीतअन हलूच स्पर्ष करशील मलाम्हणुन............................हो येते तुझी आठवण .....

प्रयत्न करतोय पण जमत नाही...

प्रयत्न करतोय पण जमत नाही...तुला विसरायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...मला परत जगायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...मन मोकळे रडायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...पुन्हा एकदा हसायचे आहे...प्रयत्न करतोय पण जमत नाही...नवीन कविता लिहायची आह...ेप्रयत्न करतोय पण जमत नाही...

मनापासून

मनापासूनमला कळेना कसे घडे हेकळे तुला गं माझ्या मनीचेजसे कळे गं सहजपणानेजीवा घ्यावया श्वास,गंध तुझा गं मोहवे मलाश्वास तुझा गं जाणवे मलाकाही न सुचते काही न रुचतेफक्त तुझा मज ध्यास ....अगदी माझ्या जवळ असूनहीहाक मारलीस नाही कधीमी ही करंटा, अबोल प्रीतीतुझी मज कळली नाही कधीआणि गर्द अंधारी एकदा चुम्बिलेस नयनासहातात घेउन हात म्हणालीसकिती रे तू थकलास ......ज्या ज्या वेळी भेटलीसभारून टाकले तू मजलाशब्दावाचून माझी भावनामूकपणे कळली तुजलाआज जाणले सखी तुलासंपले सर्व आभासव्यर्थ वाटती सर्व सूखेअन लौकिकाची आरास ......दुःख वाटते एवढेच ...मी देऊ न शकतो काही तुलाव्यवहारिकतेच्या जगात या गंकोण विचारी तुला मलाखंत न वाटे याची मलाये श्वासात मिसळू दे श्वासपूर्णत्व काय असणार दूजेमाझ्या गं जीवनास .......

स्वप्न ...

मला स्वप्न खूप आवडतातवास्तवाशी संबंध नाही कशाचेच बंध नाहीत ....खोटी असली तरी धीर देतातथकल्या भागल्या जीवाला बळ देतात ....मला स्वप्न खूप आवडतातमला धुकही खूप आवडत ....खूप खूप सुरक्षित वाटत त्याच्या आवरणातफार लांबच दिसत ही नाही ...आणि धुक्याच्या ओलेपणातडोळ्यात आलेल पाणी कोणाला कळतही नाही ...मला धुकही खूप आवडत ....मला तू ही खूप आवडतेसमला माहित आहे मी तुला अजिबात आवडत नाही ....तरीही मी स्वतःला रोखु शकत नाही ....तू नसलीस तर स्वप्नही पडणार नाहीत ...आणि मग धुक्यात विरून जायला कितीसा वेळ लागेल???

Wednesday, August 20, 2008

ह्रदयाच्या पुस्तकात

Posted: 19 Aug 2008 01:44 PM CDT
ह्रदयाच्या पुस्तकात किती पटकन तू बोललास विचार कर तुला सारे सोडून का गेले तुला ठऊक होते सारे तरी तुला बोलावेसे असे का वाटले माणसांच्या गर्दीत तुझा किती विश्वास मला वाटला तुझ्या मनाची जागा हा मला विसाव्याचा कट्टा वाटला पण क्षणात तू मला परकेपणाची जाणीव करून दिली मैत्रीच्या रेशीम धाग्यात पहिलीच गाठ परकेपणाची बांधली रंग मला हवे होते पण कधीही मी हिसकावून नाही [...]

तिचि जबाबदारी?????????????????????/

Posted: 19 Aug 2008 01:49 PM CDT
तिचि जबाबदारी?????????????????????/ पुणे तिथे काय उणे लहानपणापासुन ऐकलय बरोबरच आहे…..पटलय सन्तान्च्या वास्तव्याने पावन झालेली देवदेवतानी युक्त असलेली शिवाजी महाराजान्ची कर्मभुमी पेशव्यान्चे वैभव भोगलेली विद्येच माहेर घर असलेली आजकालच्या कलाकारानी नटलेली इन्द्रायणीच्या काठावर वसलेली…….. पण म्हणतात ना चान्गल्या गोष्टिला गलबोट लागत… तस लागल ह्या पुण्यनगरीला……….. बर्‍याच बायका करतात तशी ती नोकरी करणारी नेहमी जी गाडी येत तीच आली घ्यायला ती पण बसली आणि गेली………. जरा वेळाने लक्षात आल तिच्या हा नेहमीचा रस्ता [...]

कविता अशी-अशी असावी…

Posted: 19 Aug 2008 02:03 PM CDT
कविता अशी-अशी असावी… ————————- कविता एक स्पंदन असते कधी कधी रणकंदन असते कविता अशी-अशी असावी असे काही बंधन नसते कधी अंतरातले र्हुदगत असते कधी स्वत:चिच फसगत असते घनदाट जंगल माजलेले कधी कधी सुबकशी मशागत असते चांदणं,आकाश,फुले असते वेश्यावस्तीतील मुले असते स्वर्ग काय अन नरक काय कवितेला सारेच खुले असते मोजुन मापुन जोडलेली असते सफाईदारपणे खोडलेली असते कधी अंगावरच येते जशी.. धरणाची भिंतच फोडलेली असते ईश्वराला केलेले वंदन असते देहाने केलेले आक्रंदन असते कविता अशी-अशी असावी असे [...]

तू माझ्याशी लग्न करशील….?

Posted: 19 Aug 2008 02:03 PM CDT
तू माझ्याशी लग्न करशील….? एक अनोळखी मुलगा येईल, तुझ मन नाही,तुझ रूप पाहील. तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच, तो लग्नाला होकार देईल. मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई-वडील हा निर्णय घेतील. पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा, तू माझ्याशी लग्न करशील…. मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार, कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार, हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली, तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार.. तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील, त्याला ही भीक [...]

ताई रडली तो दिवस

Posted: 19 Aug 2008 02:07 PM CDT
ताई रडली तो दिवस ——————————————————– आई गेली तेव्हा ताई आणि मी रडलोच नाही दोघेही अचानक मोठे झालो आणि पपा अचानक म्हातारे रात्री उशीरा येऊ लागले दाढी वाढू लागली केस गळायला आणि पिकायला लागले पाठीत पोक आणि तोंडाला नको नकोसा वास अडखळत बोलायचे अडखळत चालायचे लोक त्यांना टल्ली म्हणायचे जवळच रहाणारी आत्या रोज घरी यायची सकाळीच दोन वेळचं जेवण करायची आमचा राग राग करायची ताईला तर काहीही बोलायची नरुकाका - आत्याचे यजमान- मात्र खुप [...]

कविता अशी नाही सुचत ग वेडे…….

Posted: 19 Aug 2008 02:07 PM CDT
कविता अशी नाही सुचत ग वेडे……. कविता अशी नाही सुचत ग वेडे……. त्यासाठी जाऊ द्याव्या लागतात कित्येक उदास रात्री……….. गळ्यातच घुसमटून मारावे लागतात व्यक्त होवू पाहणारे असंख्य अव्यक्त शब्द……. न फ़ेडता ठेवावी लागतात जन्मव्यापी देणी, फ़ेडण्याची इच्छा असुनही…….. जगण्याचं नाटक करावं लागतं क्षणोक्षणी मरताना. झाली आहेस का कधी घायाळ पानाच्या साध्या उन्मळण्याने? फ़ुलपाखरु पकडतानाही त्याच्या दुख:ने झालीस का ग हळवी? कधी पिंजऱ्याशी तासनतास [...]

का ग वेडे हा अट्टाहास?…

Posted: 19 Aug 2008 02:07 PM CDT
का ग वेडे हा अट्टाहास?… का ग वेडे हा अट्टाहास?… तुझी स्वप्ने जपायसाठीच तर दिलं होतं ना मी माझं अख्खं आभाळ!!!!!!!!!!!!. मग का हा रुसवा पुन्हा माझ्याशीच? तुझी स्वप्ने मी माझ्यासाठी नव्हतीच मागितली कधी……. वाटलं होतं मीही बनेन तुझ्या स्वप्नातला रहिवासी कधीतरी…….. पण हे वाटणं तरी कुठं सांगितलं मी तुला? माझं हे एकमेव स्वप्न उराशी घेऊन तगमगत राहीलो असहाय्यपणे…. हो, उरातच दडवावं लागलं [...]

हातात असत माझ्या तर…..

हातात असत माझ्या तर, पाउस तुला दिला असता चन्द्र तार्यांपेक्षा सई पाउस तुला भावला असता दूर कुठे लुकलुकण्या पेक्षा चिम्ब भिजवतील पाउस धारा तुझ्या संगे माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा भिजला असता…. हातात असत माझ्या तर वार्याची झुळुक बांधली असती माझ्या स्पर्शाप्रमाणे सई ती, अंगभर शहारली असती अंगभर देऊन गारवा मोहरून टाकेल धुंद वारा.. वार्यासंगे मोहरनारी आपली प्रीत बहरली असती.. हातात असत माझ्या तर, नदी तुझ्या नवी केली असती तुझ्यासाथिच्या सुर्यस्ताची कधीच [...]

Tuesday, August 19, 2008

जीव भरुन तुझे व्हावे एकदा. ---------- मंगेश पाडगावकर.

जीव भरुन पहावे तुला एकदारानाच्या बरगड्यातून पळस पेटताना.पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्याशुभ्र शुभ्र कळ्या होताना.जीव भरुन पहावे तुला एकदाअनिवार हाक प्राणात भरुन:मोर अंधाराचा थुईथुई भिजतानापिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन.जीव भरुन पहावे तुला एकदाकळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी;काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणेमिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी.जीव भरुन पहावे तुला एकदा.जीव भरुन तुझे व्हावे एकदा.---------- मंगेश पाडगावकर.

इतके दुर होतो? ---- मंगेश पाडगावकर

आठ ऒळीइतके दुर होतो???खरेच ठाऊक नव्हते,रितेच होते विणलेले श्वासांचे घरटे???निसर्गक्रमाची सोयिस्कर साधनेच नुसती????जवळपणात कधीच घडले नाही मोती???सावल्यांच्या अफवांत दोन झाडे उभी राहीली,पाने आली आणी पाने गळून गेली:चंद्र उगवला जेव्हा रिकाम्या फांद्यांमागेडोळ्यात बाहुल्यांत कुणीच नव्हते जागे.---------------------मंगेश पाडगावकर

भेट तुझी माझी स्मरते - मंग॓श पाडगांवकर

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाचीधुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना ताराआंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारातुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीतीनांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीतीतुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गालीओठांवर माझ्या त्याची कीती फुले झालीश्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वासस्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भाससुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥धुंद वादळाची होती, रात्र पावसाचीभेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाचीधुंद वादळाची होती, रात्र पावसाची

एखाद्या दिवशी ... कदाचीत मलाच तुझी गरज असेल

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलंतर मला हाक मारमी वचन तर देत नाही की.....मी तुला हासवेनपण मी तुझ्यासंगे रडू तर शकतोएखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलंतर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोसमी वचन देत नाही की.....मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतोएखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेलमला बोलव आणि.....मी वचन देतो की…..मी शांत राहीनपण एखाद्या दिवशी तु बोलवलेसआणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....माझ्याकडे त्वरीत ये....कदाचीत मलाच तुझी गरज असेल ............

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,सोबत कुणी नसलं तरी,एकट्यानेच ते फुलवत रहा,वादळात सगळं वाहून गेल,म्हणुन रडत बसू नका,वेगळ अस काही,माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नकामृगाकडे कस्तुरी आहे,फुलात गंध आहे,सागराकडे अथांगता आहे,माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!!मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजूनमग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........आयुष्य खूप सुंदर आहे,सोबत कुणी नसल तरीएकट्यानेच ते फुलवत रहा…..

तिथे आता कुणी रहात नाही

पाया ढासळलेला पिंपळाचा पारओढ्याच्या पल्याडचं चौसोपी घर,कुत्रही त्याच्या वाटयाला जात नाहीकारण तिथे आता कुणी रहात नाहीघुसण्याची हिम्मतच नाही कुणाचीएका भणालेल्या वाऱ्याशिवाय..तोही अधून मधून धुडगूस घालतो..मन मानेल तस्सा.. दारू पिल्यागत…पिचलेल्या भिंतीवर धडका मारतो..माजलेल्या मस्तवाल बोकडागत…त्याला पुर्वीचा माळी अडवत नाहीकारण तिथे आता कुणी रहात नाहीमोडकळीस आलेला लाकडी जीनात्याला अगदी मोजक्याच पायऱ्या…त्यातही दोनचार पेकाट मोडलेल्या..खिळ्यावर अधांतरी लोंबलेल्या..लाचार दिनवाण्या..आश्रितासारख्या..जीना खाली येतो..पण वर जात नाही..कारण तिथे आता कुणी रहात नाहीवर्षातून फ़क्त एकदा वाडा जिवंत होतो..हसण्या खिदळण्याचा आवाजही येतो…चांदण्यात रातराणीचा सुवास दरवळतो..वळचणीचा निपचीत सापही वळवळतो..चुलीची उष्णता त्यादिवसापुरती टिकतेसून तिच्यावर श्राद्धाची पोळी भाजते..कणिकदिव्याला तेल मात्र मिळत नाहीकारण तिथे आता कुणी रहात नाही

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........तुमचं लग्न ठरवुन झालं?कोवळेपण हरवुन झालं?देणार काय? घेणार काय?हुंडा किती,बिंडा किती?याचा मान,त्याचा पानसगळा मामला रोख होता,व्यवहार भलताच चोख होता..हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसंअसलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..मी तिला विचारल,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,इराण्याच्या हॉटेलात,चहासोबत मस्कापाव मागवलातेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खालीत्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडतपोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघतजीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......मग एक दिवस,चंद्र, सुर्य, तारे, वारे,सगळं मनात साठवलं,आणि थरथरणाऱ्या हातांनी ,तिला प्रेमपत्रं पाठवलंआधिच माझं अक्षर कापरंत्या दिवशी अधिकचं कापलंरक्ताचं तर सोडाच रावहातामधलं पेनसुद्धा होतं तापलंपत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,पाकिटावर तिकिट नव्हतं लावलंपत्रं तिला पोचलं तरिसुद्धातुम्हाला सांगतो,पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजेमनाच्या फ़ांदीवर,गुणी पाखरु येउन बसलंमी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवलीमी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...तसा प्रत्येकजण नेक असतो,फ़रक मात्र एक असतोकोणता फ़रक?मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं....... -मंगेश पाडगांवकर

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिलेहृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविलेपरंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविलेकधी न रडणार मी, पण मला तू रडविलेफ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणारपण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणारमाझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणारआणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणारफ़क्त एकच प्रश्न करतो,खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का.?

असे व्हायला हवे रे, तसे व्हायला हवे रे

तुला काहि होण्याआधी, मला व्हायला हवे रेतुझ्या जाण्याआधी, मीच, तिथे, जायला हवे रेआहे मनभर प्रिती पण नसे रे पुरावातुझ्या मनी आले प्रश्न उत्तरायला हवे रे“कधी होते असे” म्हणुन मी सांत्वना करतेपण दरवेळि माझेच हे व्हायला हवे रे ?माझ्या खिडकीत येतो रोज कावळा भुकेलामला येई तुझी सय, त्याला खायला हवे रेकिती समजूत घालू, किती खोटे खोटे हसूआता कधीतरी स्पष्टच सांगायला हवे रेमाझा आकांत ऐकून होती काऊ चिऊ गोळाकोणीतरी कडेवरी मला घ्यायला हवे रेनको नको जीव होतो जेव्हा बोटे वळतातनाहीसे होण्याचे मंत्रही जमायला हवे रेआता जाते माझ्या वाटेच्या काट्यांना गोंजारतरक्तगंधामागे तरी कोणी यायला हवे रेजातायेता लोक देती नको नको असे बोलअसे व्हायला हवे रे, तसे व्हायला हवे रेस्वर अंग रंग रस गंध फ़ुले देवीसाठीमंदीरातल्या मुर्तीचे गुण गायला हवे रेतुला होण्याआधी, मला, काहि व्हायला हवे रेतुझ्या जाण्याआधी, मीच, ’तिथे” जायला हवे रे

पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...!!!

धुंद पाऊस पहायला खिडकीत आलो,अन् मनातल्या मानत चिंब भिझलो.न जाणे कुठून एक सुगंधी आठवण स्मरली,मुग्ध कविता होउन ती समोर अवतरली.कांती तिची तेजस, बोलणे ते मधाळ,बोलके ते नयन, हसणे ते लडिवाळ.आनंद गगनाला तोकडं ठरवू लागला,क्षणोक्षणी मनाला माझ्या फसवू लागला.त्या अनोख्या नात्याची आता उब कळली,वाटलं आज ख~या प्रेमाची जादू कळली.हलुहलू आप्तजनांशी भेट घडवली,सगाल्यांच्या मानत ती हळूच दडली.पण नशीब मोठं मजेशीर असतं,सुखाशी त्याचं वैर असतं.ताटातूट झाली दोन भावनांची,एक झालेल्या दोन निष्पाप जीवांची.आता मात्र तुम्ही कंटाळला आहात,नेहमीचा विषय पाहून झोपाळला आहात.पण ती काल परत भेटली होती,अकस्मात कप्प्यातून अवतरली होती.पहिली काव्यक्षरे पाहून मन कोण आनंदले,खरच, पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...!!!

असेन मी रे जवळच

तुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहेतुला वाटले विसरुन जाईन जे जे सारे घडले आहेहसता हसता ठसका लागुन जर पाणी डोळ्यांतुन आलेसमज इथे मी वाट पाहुनी थकलेली पण उभीच आहे।जाता जाता कानापाशी कुजबुजल्याचा भास कधी जरझाला, तर तू समज इथे मी तडफ़डते बडबडते आहेतुला वाटले महिना दो महिन्यांनी मीही विसरुनच जाईनखुळ्या , भूक तू माझी, माझी तहानही तुजपाशी आहेतुला भरंवसा काळाच्या खपलीने सारे बुजून जाईलमला खातरी परतुन सारे येईल जे जे माझे आहेदर्भ बनुन बोहल्यावर तूझ्या जळेन मीही त्या होमावरगळेल पाणी तेव्हा म्हणशिल धूर किती हा छळतो आहेप्रेमाचे ते चार दिवस रे माझे सारे जगणे होतेस्मरणाचा तो अंतिम क्षण मरणाची माझ्या पहाट आहेतुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहेविसरुन जाणे शक्य नसे रे जे जे सारे घडले आहे

तुझा शब्द भिडतो मनाच्या तळाशी

तुझा रंग अंगावरी सांडलेलातुझा गंध भिनतो मनाच्या कळ्याशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीनिळा कृष्ण यावानिळी तान घ्यावानिळ्या शंकराचाहीडमरू घुमावानिळा धूर,काळिज होता निलेशीअथांगातूनी थांगनेत्री झरावानिळा रंग फ़ुलतो निळ्या आसमंतीनिळ्या पर्वतांशी निळ्या सागराशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीगुलाबी क्षणांनीगुलाबी मनालादिले स्वप्न गुलजारनाजूक भोळेगुलाबी परीलापहाटे गुलाबीमिळावे अजबगुलबकावल मळेतुझ्या मूक शब्दात शांती गुलाबीमिटावी जणू भूक सारी अधाशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीतुझा शब्द भिडतो मनाच्या तळाशीमनाच्या तळाशीमनाच्या तळाशी

प्रेमात अशी मी पडले

हे मलाच नाही कळले-------केव्हा घडलेमी प्रीतीच्या मोहात------कशी सापडलेतो दिसतो तेव्हा धपापते गं ऊरना दिसला तर मनी शंकांचे काहूर------------------तो दूर दूर------------------मनि पूर पूरविरहार्त सुने काळिज खिन्न धडधडलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडलेअडवून वाट तो उभा जाऊ मी कोठेमनी गुलाब फ़ुलले पायी बाभुळ काटे-----------------पोटात एक------------------ओठात एकमी सांगू कशी कशी रात्र रात्र तळमळलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडलेया सांजवेळी मी उदास का होते रेउदबत्तीच्या रेषांत तुला बघते रे-------------सावळा रंग-------------चंदनी गंधमी तुझ्या प्रीतीच्या मंदिरात दरवळलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडले

ये......पुन्हा एकदा

येशील ना तेव्हा तुही.........राख माझी वेचण्यासाठी ये ......पुन्हा एकदामाझ्या कवितांना विषय देण्यासाठीये......पुन्हा एकदामाझ्या जगण्याला आशय देण्यासाठीमिलनाची स्वप्नं बघतो मीतुजविन तुकड्यांत जगतो मीये...मला एकसंध करण्यासाठीप्रेमात पुन्हा बेधुंद करण्यासाठीउत्तरे न ज्यांची मजकडेमन प्रश्न असे विचारू लागलेभावना घुसमटून गेल्याशब्द आत गुदमरू लागलेये...मला आझाद करण्यासाठीप्रेमात पुन्हा बरबाद करण्यासाठीकविता माझ्या रडू लागल्याभावनांना मरण आलंआगीत तुझ्या विरहाच्यासारं काही जळून खाक झालंजमतील सारे जेव्हाचिता माझी रचण्यासाठीयेशील ना तेव्हा तुहीराख माझी वेचण्यासाठीराख माझी वेचतानाजर तुला का रडू आलंतर दोन थेंब तुझ्या अश्रूंचेमाझ्या राखेवरती गळू देतमरण माझं वाया गेलं नाहीहे मलासुद्धा कळू देत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

तो रस्ता मला पाहून आज हसला

तो रस्ता मला पाहून आज हसलाम्हणाला प्रेमात बिचारा फ़सलाहो ती हवा आजही तिथेच होतीनेहमी तुझे केस विसकटणारीतो गाडयाचां गलकाही तिथे होतारोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारात्या वळणाने मला आवाज दिला खरापण आज मी मागे वळून पाहीलच नाहीरोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्याआज कोणी माझ्याकडे पाहीलच नाहीआज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मलाआज सारखं चुकल्या सारखं वाटत होतपावले चालत होती पण वाट संपेनाच माझीआज एक युदध हरल्या सारख वाटत होतआज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकचरोज दोघं असतात पण आज हा एकचउत्तर होत जरी एकटाच असलो तरीतुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीलापण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरजअसतेच ना सागराच्या भरती आहोटीला

प्रेमामधे तर पडलो नाही !

एकदा ती माझ्याकडे आलीमाझ्याबरोबर 'चल' म्हणाली,'हो' म्हणायच्या आतंच तीदेऊन हात, घेऊन गेलीहोतो सोबत आम्ही चालतकधी शांत कधी बोलत,पायवाट निळसर नव्हती संपतनभी चांदणे, चंद्रासंगतगोड गप्पा नव्हत्या थांबतसुरेल आवाज जणू कोकिळेगतमौनामधे भासे दिव्य एक रंगतअनवट सूर, बासरीचे उमलतहसताना ती बाहुली दिसायचीबारीक डोळे अलगद लाजायची,गालांवर खळी नाजुक पडायचीनयन शिंपल्यात, जपावी वाटायचीतरूतळी एका आम्ही बसलोमनीचे सारे तिला मी वदलो,हात थरथरता तिच्या हातातपरि नजर थेट डोळ्यातकाय झालं पूढे सांगत नाहीस्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,झालो जागा तरी उठलो नाहीकरत विचार पडलो मी,प्रेमामधे तर पडलो नाही !

असंही प्रेम असतं

अशाच एका संध्याकाली, मन खुप जास्तंच उदास झालं होतं......काय करू? काहीच सुचत नव्हतं........ उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात..........गेलो मग स्मशानात एकटाच............! बसलो एका थडग्याजवळ जाऊन...थडगे ताजे वाटत होते... मनात कुतुहुल जागले... थडग्यावरचे नाव वाचले...'महनाज खान' '१९८६-२००७ '....म्हणजे माझ्याच वयाची असेल.कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला? काय कारण असेल? आजार? खून? का....का बाळतपणात दगावाली असेल ती? मनात उगाच प्रश्नांचे काहुर उठले....तेवढ्यात एक मुलगा तय थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला..मी त्याला विचारले 'तू भाऊ का तिचा? '...... तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!!' मी विचारले 'आत्महत्येचे कारण?' तो म्हणाला 'मला ब्लड कैन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फ़क्त!!' मी चकित झालो. विचारले 'मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?' तो म्हणाला 'ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे !!!!'..मी निशब्द...........असंही प्रेम असतं!!!! हेच ते शब्द जे मनाला भिडतात, मनात खोलवर रुतुन बसतात... जुन्या आठवणींना उजाळ देतात.... अन.. आयुष्यातले सारेच पावसाळे डोळ्यासमोर उभे करतात!!!!!!!!!!

तू परतून येवू नकोस

तू नकळतपणे आलीस माझ्याहृदयाच्या प्रांगणात चोरपावलानंअन् समोरुन नाही तर एकाबेसावध क्षणी,तेही मागच्या दारानंअजाणत्या वयात नाही कळालंघ्यावा कुणाचा कौल?बुद्धी नेहमीच सांगत आलीविचार कर खोलपण हृदय घसरलं कीन कळे गेला मनाचा तोलनंतर लक्षात आलं की तुलानसे या कशाचंच मोलअजुनही स्मरतोय मलातुझा तो अलवार स्पर्शअन् त्या मागोमागचंनिष्पाप, निरागस हास्यकसं विसरू मी तुझं तेमधुर निर्झर भाष्यअन् नकळतपणे बाहेरपडलेलं लाडीक "इ"खरं सांगू??, तुझं हे प्रत्येक असणंमी जपलंय वहीतल्या मोरपिसांसारखंअगदी तुझं झिडकारणंही झेललंय मीगुलाबाच्या काट्यासारखंते आठवण करुनं देतात मलाजखम अजूनही रक्तरंजीत असल्याचंजरी तूला जाणवलं असेलआताश्या, मला संवेदना असल्याचंतू परतून येवू नकोस सोंग घेऊनजसं काही झालंच नसल्याचंखरंच, मला नाही झेपायचं दुःखआणखी, हेही स्वप्न भंगल्याचं.......................

बा॓लताना जरा सांभाळून.............

बा॓लताना जरा सांभाळून.............शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,फरक फक्त एवढाच की,तलवारीन॓ मान तर,शब्दांनी मन कापल॓ जात॓जरी तलवारीच्या जखम॓तून रक्तआणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...य॓त असल॓ तरी,दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓शब्दच माणसाला जोङतात आणिशब्दच माणसाला तोङतातह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायणतर कधी महाभारत तर कधी कवीता रचताततुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓तर, तुझ्या एका शब्दावरमाझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓............

जगावं म्हणतोय

जगावं म्हणतोय
लहान होतो, मोठा होण्याची वाट बघायचो
भविष्यात तरी स्वछंद जगता येईल
म्हणुन वर्तमानात सगळयांच्या
सांगण्याप्रमाने जगायचो।
प्रार्थमिक मधुन हायस्कुल मध्ये गेल्यावर
काळा चष्मा घालुन फ़िराव म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
द्हावीच्या अभ्यासाचे चटके बसु लागले
गाँगलचे नाव काढल्यावर फ़टके बसु लागले
निदान दहावी झाल्यानंतर तरी
एखाद्या दुचाकीने फ़िराव म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
बारावीचं आयुष्यातील मला महत्व पटु लागलं
दुचाकीचं स्वप्न आपोआप डोळ्यातून हटू लागलं.
पुन्हा मोठ्या आशेने बारावीनंतर
एखाद्या बाईकवर फ़िरावं म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
दहावी झाली बारावी झाली
डिग्रीचं टेंशन सुरू झालं
बघता बघता वडीलांचाही पगार
जाउन पेनशन सुरु झालं
डिग्री झाल्यावर तरी एखद्या
मैत्रिनीसोबत फ़िरवं म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
रडत पडत डिग्री झाली उडत उडत नॉकरी आली
पुढच्या वर्षी तरी
एखदया मुलीसोबत लग्न करावं म्हणतोय
लग्नानंतर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
शेवटी एकदाची लग्नाची कामगिरी झाली
आई वडील, शिक्षकांची झाली आता
बायकोची गुलामगिरी आली
एखाद्या वर्षात एखाद्यं मुलबाळ व्हावं म्हणतोय
बाप झाल्यावर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
हळू हळू मुले झाली व्याप वाढला
ईवल्याश्या नॉकरीचाही ताप वाढला
शेवटी हात पाय हालतात तोपर्यंत
भारतभर फ़िरावं म्हणतोय
रिटायर झाल्यावर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
रिटायर झालो हात पायही गळाय लागले
शेवटचे क्षण आल्याचे आता मलाही कळाय लागले
पुनरजन्म झालाच तर
एखादं जनावर व्हावं म्हणतोय
या जन्मात नाही तर नाही
पुढच्या जन्मात तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय.

कधी कधी असही होत



कधी कधी असही होतं.आपलंस वाटणार कुणीआपल्याला परक करतं नेहमी साथ देणारं कुणीअर्ध्यावर सोडून जातंकधी कधी असही होतंनेहमी गोडीने बोलणारं कुणीनजरेतुन विष ओतत असतं मायेच्या त्या शब्दांनी आतागंजेच रूप घेतलेलं असतं कधी कधी असंही होतं डोळ्यातले अश्रु पुसणारा हातआपण आपल्यावर उठतांना पाहतोत्या नाजुक नात्यानाही आताकलाची वाळवी लागल्यासारखं वाटतं कधी कधी असंही होतं प्रेम अणि द्वेष शब्दांनासारखं महत्व उरतं आपलंस वाटणारं कुणी खुप परकं झालेलं असतं क्षणाचा हा नशिबाचा खेळ असतोत्यात आम्ही मात्रकतपुताल्या म्हणुनच नाचवलं जात असतोअसं जेव्हा होतं खुप एकटं वाटतं तरी पण जगणं मात्र असतंच

आसवांचं ऋण......

तू आहेस माझ्या अगदी जवळ...इतकी की तुझा श्वासही जाणवावा...पण जेव्हा भरून आलेले डोळे...तू अलगद पुसतेस ,तेव्हाच तुझं अस्तित्व जास्तं जाणवतं...आणि खरं तर तू जवळ नाहीस ,हे सत्य तेव्हा फार बोचत नाही ....या आसवांचं ऋण कसं फेडायचं.....

स्वप्न .............

मला स्वप्नं खूप आवडतात वास्तवाशी संबंध नाही कशाचेच बंध नाहीत....खोटी असली तरी धीर देतातथकल्या भागल्या जीवाला बळ देतात....मला स्वप्नं खूप आवडतातमला धुकंही खूप आवडतं.... खूप खूप सुरक्षित वाटतं त्याच्या आवरणातफार लांबच दिसतही नाही...आणि धुक्याच्या ओलेपणातडोळ्यात आलेलं पाणी कोणाला कळतही नाही ...मला धुकंही खूप आवडतं....मला तू ही खूप आवडतेसमला माहित आहे मी तुला अजिबात आवडत नाही ....तरीही मी स्वतःला रोखु शकत नाही ....तू नसलीस तर स्वप्नही पडणार नाहीत ...आणि मग धुक्यात विरून जायलावेळ लागणार नाही.............................

ती मला म्हणाली

माझ्या हृदयातली वेदना ...जेव्हा तुझ्या शब्दातून भळभळू लागली ,तेव्हा खूप वाईट वाटलं .....वाटलं जी आपलं सर्वस्व,तिच्या नशिबी आपण फक्त दुखःचं देणार ??का नाही सुचत आपल्याला काही सुखद .... आल्हाद दायक ....अगदी प्रेमकाव्य नाही तर निदानएखादं निसर्ग वर्णन वगैरे ....पण तिच्यापासून काहीच लपून राहात नाही ...ती अगदी मनापासून हसलीम्हणाली ,वेडा आहेस ...अरे वातीच्या आयुष्याचं सार्थक आहे ,ते, ती तेवती असण्यातच .....जर वात म्हणाली की मला ज्योतीचे चटके बसतात ...तर मग .... जगात प्रकाश असेल का ????

शपथ आहे तुला

एखादाच शब्द प्रेमाचाएखादाच स्पर्श मायेचाज्यावर जीव ओवाळून टाकावा....एखादाच क्षण जपलेलामायेनं चिंब भिजलेलाजो कायम आठवत राहावा ....असे अनंत क्षण ..... जे अलगद ओंजळीत दिलेस माझ्या .....त्या सगळ्या क्षणांची शपथ आहे तुला कधीतरी तुझ्याकोशातून बाहेर पड़कारण तो अभेद्य आहे माझ्यासाठी....आणि म्हण ..... एकदाच .....माझं प्रेम आहे रे तुझ्यावर....

तुझ्या डोळ्यातलं सत्य कदाचित पापण्या खाली झाकल असेल

तुझ्या डोळ्यातलं सत्य कदाचित पापण्या खाली झाकलं असेल ,कुणी तरी भावनाना स्वार्थाच्या बाजारात विकलं असेल ,पण पुन्हा एकदा बघ मागुन मनापासून प्रेमाला ,कदाचित देवाने ते सुख तुझ्या पदरात टाकलं असेल ....

कोणी गेलं म्हणुन ........

कोणी गेलं म्हणुनआपण आयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं ,जगायचा असतो प्रत्येक क्षणउगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं .आठवणींच्या वाटांवरुनआपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं ,आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधीत्याला खाली खेचायचं असतं.कसं ही असलं आयुष्यं आपलंमनापासुन जगायचं असतं ,कोणी गेलं म्हणुन उगाचआयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं .दिवस तुझा नसेलही , रात्र तुझीच असेलत्या रात्रीला नवं स्वप्न मागायचं असतं ,तुझ्याच वेड्या श्वासांकडेथोडं जगणं मागायचं असतं .कोणी गेलं म्हणुन ........

आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,तीची स्तुती करुन तीलाहरबरयाच्या झाडावर चढ्वायलाआम्हाला कधी जमलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकोणाच्या मागे शीट्ट्या मारत फीरणआमच्या तत्वात कधी बसलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकोणी जर आवड्लीच तरस्वतः हुन गप्पांना सुरवात करायलाआम्हाला कधी जमलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीदुसरयाचे वीचार ऎकत असतांनाआपले वीचार मांडण्याचि संधीआम्हाला कधी साधताच आली नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीकधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेचतर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाहीया व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीप्रेमात नाही चा अर्थ हो असतोहे गणीत आम्हाल कधी समजलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहीफुलपाखरा प्रमाणे आम्हीहीबरयाच सुदर फुलांमधे वावरत होतोपण जाउन बसन्यासारखे फुलअजुन आम्हाला दीसलेच नाहीम्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनासकाटयातच मग खुडावं लागतं.....कुणाला कुणी असं सोडुन का जातं ?होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतंबरसतानाच नकळत हरवुनही जातंभर चांदरा तीही मनास मगएकट्यालाच झुरावं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?कुणास कुणी कधि आपलं म्हणु नयेझालात कुणाचे कधि तर दुर जाउ नयेवाळवंटी या जगातएकट्यालाच मग जगावं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?मी जगुन घेतो एकटामाझ्याशीच मी हसुन घेतो एकटातरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

सांग मला विसरशील का ते क्षण ?

सांग मला विसरशील का ते क्षण ?????????पावसाला उत आला होतानभ पण बेफान झाले होतेजसे बेफान होतो आपणसांग मला विसरशील का ते क्षण ?????????गेलो दोघेही आपल्या घरीतरी ही जाणवत होता तो ओलावा त्या सरीअजुन ही ओले होते आपले मनसांग मला विसरशील का ते क्षण ?????????दिवस होता नवा स्पर्श होता हवाभेट होती आज या दोन जिवाभिजून गेलो होतो दोघे ही जणसांग मला विसरशील का ते क्षण ?????????गच्च काळोख घट्ट मिठीस्वप्न पहिले होते याच दिवसासाठीदोन शरीर जरी असलो आपण तरी एक होत स्पंदनसांग मला विसरशील का ते क्षण ?????????सांग मला विसरशील का ते क्षण ?????????

फुलावं कसं आणि भुलावं कसं

फुलावं कसं आणि भुलावं कसं'मी तुझ्याकडे आत्ता सरळ सरळ बघतोय. बाकीचेही बघताहेत. तुला पुरुषांच्या नजरेची, बघण्याची चीड़ नाही का येत?' 'का यावी? मी स्विमिंग ड्रेसमध्ये असताना पुरुष बघणारच. त्यांनी बघावं म्हणुन मी इथं येत नाही. It is the part of the game !!! पुरुष पाहाणारच. स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणुन कमळ फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फूलणं हा कमळाचा धर्म, भूलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकड़े पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं.'

बायकोत काय नसतं ते अशा मैत्रीणीत असतं ?

बायकोत काय नसतं ते अशा मैत्रीणीत असतं ?ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची?माझ्या मते अशी मैत्रीण जी हवीशी वाटते, ती बायकोच्याऐवजी हावी असते।हा समज चुकीचा आहे.तिला बायकोने सुध्दा स्वीकारावं ही गरज असते.तसं झालं नाही की होणा-या यातना फक्त मैत्रीणीला समजतात.बायकोला समजत नाहीत.नि:स्वार्थी मैत्रीण मित्राचा संसार उधळला जावा,पण आपली मैत्री टिकावी अशी कधीच अपेक्षा करीत नाही.पण ही धडपडही बायकोपर्यंत पोहोचत नाही.मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा संभाळते,पण तो समंजसपणा पत्नी दाखवत नाही.बायकोचे मन धाब्यावर बसवून मैत्री जपणारे महाभाग किती टक्के असतात आणि किती टक्के स्त्री पुरुष, त्याच्या व तिच्या मैत्रीला तिलांजली देतात, ह्या टक्केवारीत जाण्यात अर्थ नाही.समजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला ह्याचा आनंदही चिरकाल उरत नाही, कारण समजूतदार घटकालाच अन्याय सहन करावा लागला हे शल्य पुसता येत नाही.

एकाकीपण वेगळ, एकांत वेगळा.

एकाकीपण वेगळ, एकांत वेगळा.परिसराचं मौन म्हणजे एकांत;आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण.एकाकी वाटलं, तर मनसोक्त रडावं.अश्रु म्हणजे दुबळेपणा नव्हे.पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात आणि दिसेनासे होतात,तसा माणूसही हलका होतो; आकाशाजवळ पोहोचतो.

आठवणींच्या पावसाने

आठवणींच्या पावसाने ,अंग अंग भिजून गेले......कांही थेंब सुखावून गेले,कांही मन हेलावून गेले…...सुखाचे थेंब ओघळून गेले,गारठ्यातही अंग शहारले........बाकी थेंब अंगात भिनले,पावसातही जाळत राहिले...…आठवला तो पहिला पाऊस,तुझ्या माझ्या भेटीचा.........डोळे पाणावून गेला ,आज पाऊस आठवणींचा….

माझं "तिला" समजावण अजुन बाकी आहे……

वेळ थोडाच आहे गं माझ्याकडेपण अजुनही खुप काहीकरायच बाकी आहे…आपल्याच माणसांनि दिलेल्याजखमा भरायच अजुन बाकी आहे…"तुझ्या" प्रेमाची सवयझाली होती मला !म्हणुनच "तुला" विसरायचाप्रयत्न अजुन बाकी आहे…तुझ्या अमुल्य वेळेतला थोडाअजुन वेळ देशिल का मला?अजुनही प्रेमाचं "तुझ"एक कर्तव्य बाकी आहे…मला स्मशानापर्यंतसोडुनच परतु नकोसमाझ्या काळजात "तुझ्याबद्द्लच्या"भावना अजुन बाकी आहेत……जाताना त्या तुझ्यासंगे घेउन जा…कारण माझ्या देहाचजळणं अजुन बाकी आहे……मला जाळताना रडु नकोस वेडेनाही तर त्या यमालाही सांगाव लागेलजरा थांबतोस का.....?माझं "तिला" समजावण अजुन बाकी आहे……

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

अश्रुंची कहाणी.....................एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......'ए आपण असे कसे रेना रंग, ना रूप,नेहमीच चिडीचुप,आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,किनारा ही नाही साधा या पापण्याला............दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,खुप विचार करून तो बोलला,रंग-रूप नसला तरी,चिडीचुप असलो जरी,आधार आपण भावनांचा,आदर राखतो वचनांचा,सान्त्वनांचे बोल आपण,अंतरीही खोल आपण,सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,बंधनात नाही कोणी बंधवु शकत,उद्रेक आपण मनातील वेदनांचा,नाजुक धागा वचनातील बंधनांचा,भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,म्हणुनच,आपले बाहेर पड़णे भाग आहे,आपल्यामुलेच आज हे जग आहे.अशीच आपली कहाणी.........ऐकून ही अश्रुची वाणीअश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........................

माणसं

एकदा कधी चुकतात माणसं, सारंच श्रेय हुकतात माणसं....प्रेम करून का कधी प्रेम मिळतं, सावकाश हे शिकतात माणसं..... गंधासाठी दररोज कोवळ्या, कितीक फुलांस विकतात माणसं....शतकानुशतके कुठलिशी आस, जपून मनात थकतात माणसं....जुनाट जखमा भरू लागल्या की, नविन सिगार फुकतात माणसं....हरेक पाकळी गळूनिया जाते, अन् अखेरीस सुकतात माणसं.....नको रे असं कडू बोलू "रव्या", उगाचच किती दुखतात माणसं..........

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

गंध आवडला फुलाचा म्हणून....................फूल मागायचं नसतं...गंध आवडला फुलाचा म्हणुनफूल मागायचं नसतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....परक्यांपेक्षा आपलीच मानसंआपल्याला नेहमी दगा देतातएकमेकांच्या पाठीवर मगनजरे आडून वार होतातभळभळणा-या जखमेतूनविश्वास घाताचं रक्त वाहतंछिन्नविछीन्न जखमेला तेव्हाआपणच पुसायचं असतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....आपलं सुःख पाहण्याचा तसाप्रत्येकाला अधिकार आहे॥पण; दुस-याला मारुन जगणंकुठला न्याय आहे...माणूस म्हणुन माणसावरखरं प्रेम करायचंआपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचंजगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....आपल्याला कोणी आवडणंहे प्रत्येक वेळीच प्रेम नसतंआकर्षणाचं स्वप्नं तेआकर्षणंच असतं...मान्य आहे,आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...पण् जे चकाकतंते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतंमन् आपलं वेडं असतंवेडं आपण व्हायचं नसतं॥मन मारुन जगण्यापेक्षाअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

मी नसेन तर

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले।तो तिच्यावर रागावून बसला।तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली॥"मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"मी नसेन तरती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?कोणाच्या आसवांना टिपशील?कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,सांग तेव्हा काय करशील?कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,माझी आठवण येताच...मोबाइलवर लक्श नकळत जाईल,पण तो वाजणार नाही...तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...सांग तेव्हा काय करशील?मी नसेन तर ...तुला चित्रपट रटाळ वाटेल...सुन्दर धुनही बेकार वाटेल...पुस्तकही नाराज वाटेल....मनातून नक्की तळमळशील॥दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...उगाच किना-यावर माझी वाट बघशील...संधीकाळी हुरहुरशील...माझ्या आठवाने बेचैन होशील॥पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...गर्दीतही एकटा राहशील,पुन्हा पुन्हा मागे पाहशील,मी नजरेस पडणार नाही...हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील॥तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...तू लाख स्वत:ला रमवशील,दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,नवीन ना्त्यांना जोडशील....पणखरच सांग ........."काय मला विसरू शकशील???" ************ ********* ********* ********* ********* ********* ********* ****तिचे बोलणे ऐकून तो जरा... अस्वस्थ झाला। त्याच्या चेहे-यावरचा तो भाव तिला काही निराळाच भासला. क्शणातच त्याचा राग गायब झाला होता. त्याच्या डोळ्यातच तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले... हसून त्याने तिला विचारले.....आता तुझी पाळी....तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर....आता तू सांग कशी जगशील??हाताच्या रेषांमध्ये कोणाचे नाव शोधशील?आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील?खिडकीत लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील?कोणाला आपल्या गप्पांमध्ये गुंतवशील?एकाकीपण जेव्हा खायला येईल,निरभ्र आभाळ जेव्हा अचानक भरून येईल,गड्गडाटाने जेव्हा सौदमिनी गरजेल....तेव्हा सांग कोणाला बिलगशील??गप्पांचा ओघ ओसरू लागताच॥तू नकळत काही बोलून जाताच...सांग स्वत:ला कशी आवरशील?जखमी मनाला कशी सावरशील?चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहतानाकोणाच्या आठवात गढशील?सुखाच्या आठवानेही तूटपोरे अश्रू पाघळशील...एकटीच स्फ़ुंदत बसशील॥किती वेळ तरी....मैत्रिणींना एका "मैत्रिणीची" गोष्ट सांगताना.......तू हळवी होशील...रडशील।आठवशील फक्त मला...बाकी सारे विसरशील।माझी जाणीव हवा तुला करून देईल,माझा भास छाया तुला करून देईल,पाहशील जेव्हा झोपाळा एकाकी झुलताना,माझा आभास श्वास तुला करून देईल,लक्श कुठेही लागणार नाही,चंचल चित्त स्थिरावणार नाहीस्वत:चे अश्रू कसोशीने तू दडशील,मनात मला लपवून "नोर्मल" जगशील,तुझ्या मनाचा रिक्तपणा कोणालाही कळणार नाही,तू असेच दिवस रेटत जाशील...सांग काय करशील?तिच्या गोंधळलेल्या चेहे-यावर कोरलेले उत्तर त्याला उमजले..........आणि त्यांचे ते भांड्ण...... असेच विरून गेले!!!

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबूनस्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढूनपॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन.....टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून.....दुरुनच बघायचय तिला चाकां आडूनविचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणूनचालायचय सोबत मग सायकल हातात धरून.....विचारणारे तिला आता योग्य संधी बघून.......शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटूनबोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळूनबोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून.....कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?नकळत त्या शब्दाने पडायचय घसरूनपहायचय तिने मग माझ्याकडे चमकूनमी मात्र तिच्या नजरेला चुकवून.....काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवूनहातातली छत्री झटकन उघडूनमाझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून.....पहायचय रे मला एकदा प्रेम करून !

आज ती खुप शांत शांत होती

आज ती खुप शांत शांत होती........आज ती खुप शांत शांत होती,तिच्या डोळ्यात एक वेगळीच खंत होती............तिच्या ओठांवरती हास्य नव्हते,पण एक वेगळेच रहस्य होते.........तिचे बोलने नेहमी सारखेच होते,पण त्याचा अर्थ नेहमी सारखा नव्हता........तिचे मन काहीतरी बोलत होते,जणू सारया दिशांना काहीतरी सांगत होते...........मला ही सर्व काही माझ्या डोळयांसमोर दिसत होते,पण काय करावे हे उमगतच नव्हते..........ती न बोलता सुद्धा सर्व काही बोलून जात होती,अन् मी मात्र तसाच स्तब्ध उभा रहात होतो.................कदाचित तिची हीच शांतता.....येणारया वादळाची चाहुल तर नव्हे...........? ???

ठरवलं ना एकदा

ठरवलं ना येकदामागे वळुन पुन्हा,आता नाही बघायचं...विसरलेल्या आठवणींना,आता नाही आठवायचं...चुकार हळव्या क्षणात,आता नाही फसायचं...अपेक्षांचे ओझे आता,मनावर नाही बाळगायच...नागमोडी वळणावर आता,नाही जास्त रेंगाळायचं...निसरड्या वाटेवर आता,नाही आपण घसरायचं...स्वतःच्या हाताने आता,स्वतःला सावरायचं...नी स्वतःचे आयुष्य,स्वतःच आपण घडवायचं...

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा (रंग माझा वेगळा)
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!
जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!
कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!
सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!
स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!
वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!
संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

आपली मराठ मोळी आई

आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा·*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीति नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो....* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत....*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा....*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील...* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल·*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता·*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल·*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही·*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते...*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते....*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत...*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो...*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते।*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत...

Thursday, August 14, 2008

आज येशील ना सखे

आज आभाळ सावळेमाझा गुंतलेला श्वासक्षणे दिठिच्याकडेलाहोई पावसाचा भास्......आज पावलांचीहोतेकशी रवारव नीळीत्याच्या दबक्यापणालातुझ्या वाटेची गं आस.....किती दिस झाले सखेनाही भेटला पाऊस,तुझ्या मीठीमधे माझानाही भीजला पाऊसकिती दिस झाले सखेनाही भीजला गं वारादेह दिशांचा करूननाही कोराला गं ताराआज येशील ना सखेस्वप्न सुखाचे घेवूनयेता थेंब सरी संगेआण मृदूगंध ख़ास

असे व्हायला हवे रे, तसे व्हायला हवे रे

तुला काहि होण्याआधी, मला व्हायला हवे रेतुझ्या जाण्याआधी, मीच, तिथे, जायला हवे रेआहे मनभर प्रिती पण नसे रे पुरावातुझ्या मनी आले प्रश्न उत्तरायला हवे रे“कधी होते असे” म्हणुन मी सांत्वना करतेपण दरवेळि माझेच हे व्हायला हवे रे ?माझ्या खिडकीत येतो रोज कावळा भुकेलामला येई तुझी सय, त्याला खायला हवे रेकिती समजूत घालू, किती खोटे खोटे हसूआता कधीतरी स्पष्टच सांगायला हवे रेमाझा आकांत ऐकून होती काऊ चिऊ गोळाकोणीतरी कडेवरी मला घ्यायला हवे रेनको नको जीव होतो जेव्हा बोटे वळतातनाहीसे होण्याचे मंत्रही जमायला हवे रेआता जाते माझ्या वाटेच्या काट्यांना गोंजारतरक्तगंधामागे तरी कोणी यायला हवे रेजातायेता लोक देती नको नको असे बोलअसे व्हायला हवे रे, तसे व्हायला हवे रेस्वर अंग रंग रस गंध फ़ुले देवीसाठीमंदीरातल्या मुर्तीचे गुण गायला हवे रेतुला होण्याआधी, मला, काहि व्हायला हवे रेतुझ्या जाण्याआधी, मीच, ’तिथे” जायला हवे रे

पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...!!!

धुंद पाऊस पहायला खिडकीत आलो,अन् मनातल्या मानत चिंब भिझलो.न जाणे कुठून एक सुगंधी आठवण स्मरली,मुग्ध कविता होउन ती समोर अवतरली.कांती तिची तेजस, बोलणे ते मधाळ,बोलके ते नयन, हसणे ते लडिवाळ.आनंद गगनाला तोकडं ठरवू लागला,क्षणोक्षणी मनाला माझ्या फसवू लागला.त्या अनोख्या नात्याची आता उब कळली,वाटलं आज ख~या प्रेमाची जादू कळली.हलुहलू आप्तजनांशी भेट घडवली,सगाल्यांच्या मानत ती हळूच दडली.पण नशीब मोठं मजेशीर असतं,सुखाशी त्याचं वैर असतं.ताटातूट झाली दोन भावनांची,एक झालेल्या दोन निष्पाप जीवांची.आता मात्र तुम्ही कंटाळला आहात,नेहमीचा विषय पाहून झोपाळला आहात.पण ती काल परत भेटली होती,अकस्मात कप्प्यातून अवतरली होती.पहिली काव्यक्षरे पाहून मन कोण आनंदले,खरच, पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...पहिल्या प्रेमाने माझे स्मरण ठेवले...!!!

स्वप्न माझे

असे स्वप्न माझे तसे स्वप्न माझेतुझ्या भोवताली वसे स्वप्न माझेकुणाला कळेना तुझी ती महत्ताजगाला कळावी असे स्वप्न माझेतु झोपेत माझ्या तु स्वप्नात माझ्यातुझी झोप माझी तुझे स्वप्न माझेतुझ्या खोल आतून जे गीत येतेमी गुणगुण गाऊ जगे स्वप्न माझेअबोला तुझा रे असे जीवघेणानसे प्यास निद्रा रुसे स्वप्न माझेतुझी कूस मिळता खुशी सारी मिळतेउराशी उरावे कसे स्वप्न माझेतुझा गंध गात्री तुझे रुप डोळांतुझ्या सोबतीने फ़ुले स्वप्न माझेति मिठी चुभन काळजापार गेलीमिठी घट्ट होता मिटे स्वप्न माझेतुला अर्पुनी मी सुखाने जगावेअसा मंत्र माझा असे स्वप्न माझेस्वरांगी तुझी रे तुझी रे स्वरांगीतुझ्या वीण दुसरे नसे स्वप्न माझेअसे स्वप्न माझे तसे स्वप्न माझेतुझ्या भोवताली वसे स्वप्न माझे

असीम

खरे प्रेम करणार्‍यांना सीमा नसावीखुळे स्वप्न बघणार्‍यांना सीमा नसावीमार्ग चालुनी जे थकले झोपले इथेशीआसमंती उडणार्‍यांना सीमा नसावीतुझ्या आंधळ्या प्रेमाला नजर लागली का ?नजरेच्या नजराण्यांना सीमा नसावीकाल डाव तुमचा झाला आज जीत माझीपटावरी जगणार्‍यांना सीमा नसावीदेत घेत गेले सार्‍या मनोमनी भेटीआत्मदान करणार्‍यांना सीमा नसावीनाम तुझे घेण्या आधी ओठ थर्थरे का ?पुजेमधे रमणार्‍यांना सीमा नसावीभागवता आधी ज्यांना भेटे भगवंतभाग्यवंत भजणार्‍यांना सीमा नसावीखास खास असणार्‍यांचे भास सदा होतीआस पास असणार्‍यांना सीमा नसावीजुळे सूर आकाशाशी वेडुल्या मनाचास्वरांगीस भुलणार्‍यांना सीमा नसावीखरे प्रेम करणार्‍यांना सीमा नसावीखुळे स्वप्न बघणार्‍यांना सीमा नसावी

असेन मी रे जवळच

तुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहेतुला वाटले विसरुन जाईन जे जे सारे घडले आहेहसता हसता ठसका लागुन जर पाणी डोळ्यांतुन आलेसमज इथे मी वाट पाहुनी थकलेली पण उभीच आहे।जाता जाता कानापाशी कुजबुजल्याचा भास कधी जरझाला, तर तू समज इथे मी तडफ़डते बडबडते आहेतुला वाटले महिना दो महिन्यांनी मीही विसरुनच जाईनखुळ्या , भूक तू माझी, माझी तहानही तुजपाशी आहेतुला भरंवसा काळाच्या खपलीने सारे बुजून जाईलमला खातरी परतुन सारे येईल जे जे माझे आहेदर्भ बनुन बोहल्यावर तूझ्या जळेन मीही त्या होमावरगळेल पाणी तेव्हा म्हणशिल धूर किती हा छळतो आहेप्रेमाचे ते चार दिवस रे माझे सारे जगणे होतेस्मरणाचा तो अंतिम क्षण मरणाची माझ्या पहाट आहेतुला वाटले 'दूर किती मी झालो ', पण मी तिथेच आहेविसरुन जाणे शक्य नसे रे जे जे सारे घडले आहे

तुझा शब्द भिडतो मनाच्या तळाशी

तुझा रंग अंगावरी सांडलेलातुझा गंध भिनतो मनाच्या कळ्याशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीनिळा कृष्ण यावानिळी तान घ्यावानिळ्या शंकराचाहीडमरू घुमावानिळा धूर,काळिज होता निलेशीअथांगातूनी थांगनेत्री झरावानिळा रंग फ़ुलतो निळ्या आसमंतीनिळ्या पर्वतांशी निळ्या सागराशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीगुलाबी क्षणांनीगुलाबी मनालादिले स्वप्न गुलजारनाजूक भोळेगुलाबी परीलापहाटे गुलाबीमिळावे अजबगुलबकावल मळेतुझ्या मूक शब्दात शांती गुलाबीमिटावी जणू भूक सारी अधाशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीतुझा शब्द भिडतो मनाच्या तळाशीमनाच्या तळाशीमनाच्या तळाशी

न खरे तिचे ते बोलणे

न खरे तिचे ते बोलणे
नखरंगल्या बोटांसवे ती बरेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलतेती मेंदीच्या रंगातली रसना रसीली काहीशीदेहास लंपट रेशमी वसना नशीली काहीशीडोळ्यांतली परकी छटा होते अचानक नाहीशीझुळ्झूळत्या वस्त्रांतुनी ती बरेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलतेती चालताना नादते झंकारणारे चांदणेती हासते तेव्हा कुठे होते कळ्यांचे उमलणेत्या गौर चंदन कांतीचे ते शांत शीतल शोभणेकिणकिणत ते पैंजण तिचे सारेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलतेमानेवरी रुळती तिचे ते केस कुरळे काजळीथरकाप होतो या जीवाचा सुगंध येता वादळीछातीवरी रुळते ती सुंदर सोनसरी गं साखळीती बिंदी त्या चमकीस बघ हलकेच काही बोलतेनखरेल त्या डोळ्यांसवे न खरेच काही बोलते

प्रेमात अशी मी पडले

हे मलाच नाही कळले-------केव्हा घडलेमी प्रीतीच्या मोहात------कशी सापडलेतो दिसतो तेव्हा धपापते गं ऊरना दिसला तर मनी शंकांचे काहूर------------------तो दूर दूर------------------मनि पूर पूरविरहार्त सुने काळिज खिन्न धडधडलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडलेअडवून वाट तो उभा जाऊ मी कोठेमनी गुलाब फ़ुलले पायी बाभुळ काटे-----------------पोटात एक------------------ओठात एकमी सांगू कशी कशी रात्र रात्र तळमळलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडलेया सांजवेळी मी उदास का होते रेउदबत्तीच्या रेषांत तुला बघते रे-------------सावळा रंग-------------चंदनी गंधमी तुझ्या प्रीतीच्या मंदिरात दरवळलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडलेमी प्रीतीच्या मोहात-------अशी सापडले

तू आरसा माझा

तू आरसा माझा असा वेडाटक लावुनी बघशी कसा वेडानीरव पहाटेच्या खुळ्या वेळीमला जाग येतेन्हाऊन मी करते पुजा भोळीतुला बघतेतू निरखिशी मज हर क्षणालामला लाज येतेहनुवटी टेकूनी मुठिवर तूअनिमिष कसा रे पाहशी वेडातू आरसा माझा असा वेडामी रियाझ करता भान हरपलेलीतू खिळशी एका जागीमी खेळत असता तान लयी आलापीतुज तंद्री लागेमी स्वर आकाशाच्या प्रवाही उडतानातू येशी मागे मागेतू कान करुन जीवाचे ऐकशी गाणे माझेतू माझ्या शब्दसुरांचाही वेडातू आरसा माझा असा वेडा

सांगेन पुन्हा कधीतरी..........

सांगेन पुन्हा कधीतरी.........मी किती किती तळमळलो,तुला टाळताना प्रियेमी किती किती जळलो.मी भांडलो तुझ्याशीमीपणाला माझ्या मी भुललो,काटा बनुन वाटेवरलामाझ्याच पायात सललो...येताना डोळ्यात होते आसुमाझ्याच पाउलात मी असा अडखळलो,पुन्हा फ़िरुन मी प्रियेतुझ्याच कुशीत शिरलो.....सांगेन पुन्हा कधीतरी!प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मीते एक मन ज्याला दगड बनवले मीकधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळेम्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.ज्या आसवांनी या रात्रींना जागवले मीते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मीपण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेतम्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.तुझ्यानंतर विनाकारण या देहाला जगवले मीआता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मीउगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरहीम्हणुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मीतुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मीतुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागतम्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.सांगेन पुन्हा कधीतरी.........

सोबती

दुर जातातमैलाच्या अंतरानेपण मनाच्या खोल कप्यात असतात, अगदी शेजारी...जेंव्हा शीळे होते जगणेअणि सुर बेताल वागु लागताततेंव्हा सोबतीच शीळ घालु लागतात,बेचव आयुष्य बेफ़ाम करण्यासाठी....
सोबती कधी आवरजुन मीठीत घेत नाहीतरीही त्याचे स्पर्श रोमरोमात भिनलेले असतात...जगण्याला आनंद देत रहातात....
येणा-या श्रावण सरीत सोबती ढगजमवुन बसले आहेत...तुझ्यावर बरसण्यासाठी.....!

आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी कधी बसावं एकल्या खिडकीत,असंख्य आठवणींचे अनमोल मोती साठवुन ओंजळीत.कधी गुलाबी, कधी निळा, कधी तांबुस तर कधी हिरवा,अंगणभर सांडलेल्या हर एक क्षणाचा रंग नवा.कोणता क्षण सोन्याचा, तर कोणता अमृताचा,मनी जपलेल्या एखाद्या कडु-गोड आठवणीचा.रुप्याचं चांदणं लेवुन काही घटका अल्या होत्या,'न लागो द्रुष्ट सुखाला' म्हणत पापण्या ओलावल्या होत्या.होता कधी कडक उन्हाळा, कधी रिमझिम सरी,नजरभेट पहिली घडताना, ह्रुदयी कोमल शिरशिरी.तारुण्याचा उल्हास, कधी विरहाचा आवेग,आंनदाच्या डोही कधी उदास उदास उद्वेग.प्रत्येक क्षणाची कविता नवी, प्रत्येकाचा सुगंध नवा,भेटेल त्याला प्रकाशत, जीवनभर जळत राहिला दिवा.असं सगळं आठवुन झाल्यावर, थोडं समाधानी हसावं,शेवटच्या को-या पानावर मग, थोडं नवं काहीतरी लिहावं.

नदी

नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार..... येईल त्याला सामावुन नेणार .......कधी गावाला वळसा घालणार, तर कधी गावामध्ये छेद करणार,नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार.....येईल त्याला सामावुन नेणार .......समुद्रामध्ये आपले अस्तित्व हरवणार,माहित असून सुद्धा, सदैव खळखळाट करणार,नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार.....येईल त्याला सामावुन नेणार .......ऊँची वरुण पडताना, दुसरयाला सुख देणार,खड़का मधून मार्ग काढताना, सर्वस्व पणाला लावणार,सामावेल त्यामध्ये अस्तित्व हरवणार,नदीचं जीवन माझं, वळणा वळणाने वाहणार.....येईल त्याला सामावुन नेणार .......

काडीपेटी

काडीपेटी जीवन माझं, दुसरयाला जाळण काम माझं ll धृ llदुसरयाला जाळण्यासाठी स्वतः जळावं लागत हे किती जनांणा कळत???काडीपेटी जीवन माझं,दुसरयाला जाळण काम माझंथंडी मध्ये उब घेणे सर्वाना आवडत,तरी सुद्धा प्रत्येकवेळी दुसरयाच्या भांडणामध्ये तिसरयाला काडीपेटी म्हणायला सर्वाना कळतंकाडीपेटी जीवन माझं,दुसरयाला जाळण काम माझं ....................

कधी तू असा अबोल की..

कधी तू असा अबोल की..वाटते,शब्द द्यावेत तुला उधार,की,शब्दांचे वादळ तर नसते तुझ्या मनात ?कधी तू असा बोलका की..वाटते,तुझ्या शब्दांत वाहून जाईल मी,की,रित्या शब्दांचे तुझे गुपित मला समजत नाही ?कधी तू असा शांत की..वाटते,तुझ्या ह्रदयात विरघळावे मी,की,वादळापूर्वीची ही शांतता तर नाही ?कधी तू असा अशांत की...वाटते,चंदन व्हावे मी तुझ्यासाठी,की,आगीशी संग मी करत तर नाही ?कधी तू इतका जवळ की...वाटते,तुझ्या श्वासांचीही चाहुल घेतेय मी,की,मला तुझ्यावर विश्वास नाही ?कधी तू इतका दूर की...वाटते,तुझ्याशिवाय दुनिया माझी रिती,की,आपल्यातले अंतर मी मोजलेच नाही ?कधी तू असा...कधी तू तसा..वाटतो तरीही, मला हवाहवासा,की,'प्रेमा'च्याच 'प्रेमा'त आहे मी ?पण तरीही,'तू' मला हवाहवासा..हवाहवासा

अश्रूंतही एक समाधान आहे

अश्रूंतही एक समाधान आहेवाटायला गेलं तरसमाधानातही चिंता आहेजपायला गेलं तरकाट्यांतही मखमल आहेसोसायला गेलं तरफुलां कडूनही जख्म आहेकुस्करायला गेलं तरअपयशातही नवी आशा आहेपचवायला गेलं तरयश खूपच क्षणिक आहेउमजायला गेलं तरमातीतच खरं सोनं आहेशरीर श्रमाने माखल्यावररत्नांची शेवटी मातीच होतेफुलांनी शरीर झाकल्यावरनिखाऱ्यांवर चालावं लागतंकापसावर उतानी पडल्यावरवेदनांशी स्पर्धा करावी लागतेहास्य चेहऱ्या मागे दडल्यावरकल्पना शक्तीचं प्रगती आहेविज्ञानाचे धडे चाळायला गेलं तरप्रगतीच विनाशाचं कारण आहेइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहेविचारात गीतासार साठवला तरउदार वृत्ती कधी कधी घातक ठरतेसुर्यपुत्र कर्ण आठवला तर....खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलंत्या भाग्यवंतांचं ठीक आहेउरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पणअगणित उत्तरांचं पीक आहे .

हर्ष-सिद्धि

क्षणभंगुर जीवनात स्वार्थ फार लहान आहे.त्याचा त्याग केला तर अर्थ खरंच महान आहे.उमलणा-या प्रत्येक कळीचा कोमलपणा तितकाच सोज्वळ आहे.फुल कुठे उमलले, त्यामुळे का त्याचे अस्तित्व बदलणार आहे?गुलाबाच्या मळ्यातले आणि ओसाड रानातले गवताचे फुल, एकच असणार आहे.मग का त्याचे अस्तित्व, रानात राजाप्रमाणे आणि मळ्यात नसल्यात जमा असणार आहे?जीवन जाळ्यात योग्य वाट निवडणे महत्वाचे आहेउन्नतीची निवडली तर ठीक, नाही तर सगळच 'GONE' आहे.म्हणुन, पाण्याच्या थेंबानेकुठे पडावे हे जाणणे गरजेचे आहेकारण, तव्यावर पडला तर तो संपणार आणि शिंपल्यात त्याचा मोती होणार आहे.लावलेली प्रत्येक मेणबत्ती एक दिवस विझणार आहे.तिने दुसरीला प्रज्वलित केले तरच, तिचा प्रकाश तेवत राहणार आहेम्हणुन दुस-यांसाठी जगणेच जीवनाची गोळा बेरीज वाढवणार आहेकारण तीच गोष्ट फ़क्त, एकाचवेळी दोन जीवन जगल्याचा आनंद देणार आहे.सुखाच्या सावलीत दू:खाचा कवडसा असणार आहे.तुम्ही त्यात कसे विसावतात यातच तुमचे सामर्थ्य दिसणार आहे.कुठलंही काम मनापासून करणे फायद्याचे ठरणार आहेकारण, हर्षोल्हासाने केलेली कुठलीही गोष्ट सिद्धीस जाणार आहे.

शपथ आहे तुला

शपथ आहे तुलाएखादाच शब्द प्रेमाचाएखादाच स्पर्श मायेचाज्यावर जीव ओवाळून टाकावा....एखादाच क्षण जपलेलामायेनं चिंब भिजलेलाजो कायम आठवत राहावा ....असे अनंत क्षण ..... जे अलगद ओंजळीत दिलेस माझ्या .....त्या सगळ्या क्षणांची शपथ आहे तुलाकधीतरी तुझ्या कोशातून बाहेर पड़कारण तो अभेद्य आहे माझ्यासाठी....आणि म्हण ..... एकदाच .....माझं प्रेम आहे रे तुझ्यावर....

सखी

शोधून कुठे सापडणार नाहीसकाळजात ठसलीस आता जाणार नाहीसप्रेमात पडलो मी तुझ्या कायमचाप्रेयसी नाहीस पण आहेस तू माझी सखीशैली तुझी सुंदर अन स्वरूपवेडा झालो पाहून तुझा हुरुपविचार तुझे शांत नि कोमलआहेत तितकेच अचूक आणि प्रबलकोण आहेस तू जरा सांगशील का ...कोणी ही असलीस तरी आहेस माझी सखीजग धावते मी धावतो सगळेच धावतातपण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा धावावयास मार्ग दाखवतेकधीच चुकणार नाही माझे जरा ऐकून पहा अस सांगतेती दुसरी कोणीच नाही आहे माझी सखीतू माझी नाही होऊ शकतपण आहेस माझी सखीप्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे तुझ्यामध्येप्रेम आहे सगळीकडे कारण तू आहेस माझी सखीसर्व काही विसरून आपले सर्व देणारी तूप्रत्येकासाठी स्वत:ला विसरून समजून घेणारी तूतुला कोणी समजले नाही पण मी तुला समजलोजगात तुझ्यासारखी कोणीच नाही कारण तू आहेस माझी सखी

ती माझीच होती..... अन् माझीच रहाणार...

आज ती होती.... मी होतो,पण नव्हते "ते" प्रेम... अन् "ते" नाते...भावना ही त्याच होत्या,पण बदलले होते "ते" विचार...दोघांच्या नज़राही त्याच होत्या,पण एकमेकांमध्ये त्या मिळवण्याची "ती" हिम्मत नव्हती....मनाला आस खुप होती,पण पुन्हा ठेस लावायची नव्हती....स्वप्ने तशी अनेकच होती,पण ती कधी पूर्ण होणारच नव्हती....ती समोर असुनही डोळे तिच्याकडे आज पहात नव्हते,कारण आज तिच्याबरोबर कुणी दुसरेच होते....डोळ्यात जरी अश्रु नव्हते,तरी मनात मात्र तिचीच आठवण होती....आज जरी ती देहाने माझी नव्हती,तरी हृदयाने सदैव ती माझीच होती..... अन् माझीच रहाणार...

कोठेतरी कुणाचे

कोठेतरी कुणाचे
कोठेतरी कुणाचे अस्पष्ट नाव आहेआजन्म राहिलेला तो खोल घाव आहे."तेव्हा मुकाच होतो , आता मुकाचआहेआता मुकेपणाचा झाला सराव आहे."मी बोललोच नाही माझ्या व्यथाकुणालासोसून सर्व घेणे माझा स्वभाव आहे.जो तो इथे भुकेला जो तो इथेउपाशीप्रत्येक माणसाला आजन्म हाव आहे.कोठे मिळे दिलासा अन धीरहीकुणाचाठावे मला परंतू , सारा बनाव आहे."व्यापार चाललेला आहे इथेजिण्याचाआयुष्य सोसण्याचा भारीच भाव आहे."न्यायालयामधेही मी हारलोचबाजीफाशी मला न द्यावी ऐसा ठराव आहे.पत्तेच जीवनाचे झाले अखेर माझ्याअन विस्कटून गेला प्रत्येक डाव आहे......

कुणीतरी आठवण काढतंय!!!

कुणीतरी आठवण काढतंय!!!कुणीतरी आठवण काढतंय!!!हसता हसता डोळे अलगद येतीलहीभरुनबोलता बोलता शब्द ओठी जातीलहीविरुनकावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काहीनाहीरस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघताबघताअवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेलसृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेलभिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाहीकुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाहीमोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेलजुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेलदिवस सरता वाटत जाईल उगाचच उदासपावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वासघाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाहीकुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाहीजेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसकाघरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसताचेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडेबोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडेसांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?

तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?माझ्या हो मध्ये तिचा होकार,तिचे स्तब्ध डोळे दर्शवायचे नकार,माझ्या विचारांवर तिने कधी विचार केलाच नसेल का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?तिची ती उबदार घट्ट मीठी,माझ्या धड धाडत्या श्वासान मध्ये लपलेली भीती,तिला माझ्या भावना कधी समजल्याच नसतील का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?तिच्या नाकावर सतत राहणारा तो राग,समोरच्याला तेचेल असे बोलणे तिच्या स्वभावातला एक भाग,पण मला तिचा राग कधी आलाच नसेल का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?ती विचारते "कसा रे इतका खुश राहतोस,दुसरांच्या दुखांमध्ये निस्वारथ धावून येतोस",ती माझ्या ज़खमानसी निगडीत कधी झालीच नसेल का ?तिने माझ्यावर प्रेम कधी केलेच नसेल का ?

जगण्यासाठी अजुन काय हवं ?

जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दुख,असं साधं जीवन...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,एक खरं प्रेम, एक भक्कम आधार,यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक सुर्य, एक चंद्र,एक दिवस, एक रात्र,फक्त सगळं समजायला हवं...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक शक्ती, एक भक्ती,एक सुड, एक आसक्ती,ठायी जर असेल युक्ती तर...जगण्यासाठी अजुन काय हवं ?थोडा पैसा, थोडी हाव,थोडा थाट, थोडा बडेजाव,सगळ्यांच्या तोंडी आपलेच नाव...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक नोकरी, एक छोकरी,तीन मुलं अन खायला भाकरी,उत्तम प्रकारची जर असेल चाकरी, तर...जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक समुद्र, एक नदी,एक शांत, एक अवखळ,जीवनात असली जर एक तळमळ,जगण्यासाठी अजुन काय हवं ?एक इच्छा, एक आशा,एक मागणं, एक अभिलाषा,मनात भरलेली सदा नशा,जगण्यासाठी अजुन काय हवं ?

काही माणसे

काही माणसे असतात खासजी मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,दुःख आले जिवनाततरीहीकायम साथ देत राहातात.काही माणसं मात्रम्रुगजळाप्रमाणे भासतात,जेवढे जवळ जावेत्यांच्यातेवढेच लांब पळत जातात.काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,गरज काही पडलीतरचआपला विचार करतात,बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतातकाही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.मात्र काही माणसं हीपिंपळाच्या पानासारखी असतात,जाळी झाली त्यांची तरी मनाच्यापुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.........

आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय

आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयस्वप्न माझ्या डोळ्यांचं तुझ्या डोळ्यांना सांगायचंयतुझं वळण आयुष्याला अगदी अलगद आलंएका क्षणात सारं माझं जीवन बदलून गेलंत्या साऱ्या क्षणांना फुलांसारखं जपायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयशब्द शब्द साठवून साऱ्या भावनांना बद्ध केलंतुझ्या ओठावरती त्याच सुरेल गीत झालंतुझ्या सुरात जीवनाचं गाणं मला गायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयझुकलेले डोळे तुझे मिलनाला आतूर झालेतक्षितिजाचे रंग तुझ्या गालांना फितूर झालेततुझ्या साऱ्या रंगात आज मला रंगायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंयमाझ्या सप्तसुरांना आज तुझी साथ हवीयसमेवरती आज मला फक्त तुझी दाद हवीयतुझ्या सरगमी श्वासांना आज मला छेडायचंयआज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय

रात्र.

रात्र.
रात्र.
दिवस मावळताना आठवणींचा रंग अजूनंच गडंद होऊ लागतो.
काळोखाशी स्पर्धा करता करता आपसूक तो काळोखातंच मिसळू लागतो.
मीच निवडलेला भयाण असा एकांत मलाच गिळायला पुढे आता सरसावतो.
जीवाच्या आकांताने मग मी ऊजेडाकडे धावतो.
ईथे सुरु होतो आठवणींचा नि माझा पाठशिवणीचा खेळ.
सुखंद आठवणींचा कधीच बसत नाहि आता माझ्याशी मेळ.
कितीहि धावलं तरी ऊजेड काहि दिसत नाही.
पौर्णिमेच्या रात्रीही आता आकशात चंद्र माझ्यासाठी असत नाही.
रातकिड्यांच्या आवाजांत एकट्यानं जागणं आता अंगवळणी पडलंय.
तुझ्या जाण्यानं सगळं कसं हे अगदि विपरीतंच घडलंय.
सकाळ होता होता कधी तरी चुकून डोळा लागतो.
तुझ्या आठवणींपासून दूर धावता धावता तुझ्या आठवणीतंच मी रात्रभर जागतो, रात्रभर जागतो........

मी तुझ्याकडे पाहील्यावर

मी तुझ्याकडे पाहील्यावरपहीली पायरी पार केलीमोजक्या क्षणांचं गाठोड बांधूनकवितांची डायरी तयार केलीमी तुझ्याकडे पाहील्यावरपुढची पायरी पार केलीआभाळाला पंखात समावूनक्षितीजा पलीकडे घार केलीमी तुझ्याकडे पाहील्यावरपुढची पायरी पार केलीस्वप्नांत तुझ्या स्मृती साठवूनवास्तवात चित्र हजार केलीरोज तुझ्याकडे पहायचोएक नवी पायरी पार करायचोमुकेपणीच पण, कितींदातुला एक एक क्षणी वरायचोखरी पायरी पार करतानामी हतबल, असमर्थ ठरलोत्या उंची वरून घसरलोजिथे फक्त व्यर्थ उरलोआता पार करण्यासाठीएकही पायरी उरली नाहीफाटक्या डायरीतील एकही ओळप्रत्येकक्षात उतरली नाहीती रंगवलेली सारी चित्रंतशीच कोरी राहून गेलीमाझ्या निरागस डोळ्यातून तीशेवटी बेरंगच वाहून गेलीआज त्या साऱ्या पायऱ्यादाटून आल्या माझ्या गळ्याशीतुझ्या डोळ्यात शेवटचं पाहीलंमी पडलेलो अगदी तळाशी

घर मात्र “आपलं” असावं !

मोकळा वेळ असताना,गच्चीवर येऊन बसावं..कुणीही बघत नसतं,स्वतःशी कितीही हसावं !या उंच जागी बसून,खाली तुच्छतेने बघावं..पक्ष्यांकडे बघून मात्र,परत निराश व्हावं !जवळच्या आंब्याच्या शेंड्यालाप्रेमाने आलिंगन द्यावं..नजरेनेच समोरच्यारस्त्याच्याअंतापर्यंत जावं !हवं तितकं नाचावं,हवं तितकं बागडावं..पण हे सारे खेळखेळण्यासाठीखालचं घर मात्र “आपलं” असावं !

माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावरमेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावरसरी धावून येतील रानं जळून गेल्यावरसुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावरशब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावरभिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावरपुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावरकळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावरकळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावरतुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावरपुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावरतुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधीपण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.

तुझ्या भेटीची आशा

जेव्हा जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली,तेव्हा तेव्हा पायात माझ्या, बेडी मी पाहिली..खळकन ओघळले अश्रू गालावरी,प्रत्येक अश्रूत तुझी प्रतिमा मी पाहिली..अश्रूंस त्या अलगद मी उचलले,प्रतिमेस त्या ओठांनी स्पर्शिले..क्षणांत चेह-यावर हास्य विखुरले,जरी मनात वेदनेचे बांध होते फुटले..अशीच होणार का रे आपली भेट,किना-यांची नजरानजर जशी होते थेट..प्रेमाला या, नजर का लागावी जगाची,पण,प्रेमिकांनीही हार कधी ना मानली..तोडायला बेडी आता, ये तू अश्वावरी,मी मेहंदीने, कडी बघ एक तोडली..मंगल या सूत्रांत गुंफूनी प्रीत आपुली,चालूया अग्निसाक्षीने मंदिरात सप्तपदी..

हा काय न्याय झाला??

हा काय न्याय झाला??।प्रारब्ध तिचं..फ़ुटकं नशीब तिचंललाटीच्या दुर्दैवाचं प्राक्तन देखील तिचंचआकंठ रक्तबंबाळ शरीर गात्रं मात्र माझंहा काय न्याय झाला??आवेग तिचा, कळवळणं तिचंजलबिन माश्याचं तडफ़डणं देखील तिचंचरात्रभर निद्रानाशाने तळमळणं मात्र माझंहा काय न्याय झाला??आरक्त डोळे तिचे,वेदना तिच्याअसहायतेने अनावर रडणं देखील तिचंचअसह्यतेने कळ उठणारं हृदय मात्र माझंहा काय न्याय झाला??खरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाप्रारब्ध तिचं.. फ़ुटकं नशीब तिचंमाझ्या आकंठ रक्तबंबाळ शरीर-गात्राबरोबरतिच्या ललाटीच्या दुर्दैवाचं प्राक्तन देखील माझं असतंखरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाआवेग तिचा, कळवळणं तिचंमाझ्या रात्रभर निद्रानाश तडफ़ण्याबरोबरतिचं जलबिन माश्याचं तडफ़डणं देखील माझं असतंखरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाआरक्त डोळे तिचे,वेदना तिच्यामाझ्या असह्य कळ उठणारऱ्या हृदयाबरोबरतिचं असहायतेने अनावर रडणं देखील माझं असतंखरा न्याय तेव्हा झाला असता जेव्हाहरेक हसू तिचं, हरेक रडू माझंतिला मिळणाऱ्या हरेक सुखं आनंदाबरोबरतिचं हरेक दुःख वेदना सारं सारं केवळ माझं असतं ----------

कूणी का बाळगावी खंत

कूणी का बाळगावी खंत......चालताना एक पाय असतोपुढे तर एक मागेपरंतू पुढच्याला त्याचा गर्व नसतोना मागच्याला असते खंत
क्षणात हे सारं बदलणार असतंकारण पुढचा मागेअन मागचा लगेच पुढे जाणार असतोप्रत्येक गोष्टीला असतो अंतजीवनगाडा ही तसाच असतोभाळीच्या सुख दुःखाचाचक्री प्रवाह असाच अखंड चालू रहातोमग कूणी का बाळगावी खंत

हसण्यावाचून सुटका नाही…

हसले म्हणजे सुखात आहे असे नाहीहसले म्हणजे दु:खी नव्ह्ते असे नाहीहसले म्हणजे फ़क्त स्वत:च्या फ़जितीवरनिर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळीहसले कारण शक्यच नव्ह्ते दुसरे काहीडोळ्यामध्ये पाणी नव्हते असे नाहीहसते कारण तूच कधी होतास म्हणालायाहून तव चेह ~याला काही शोभत नाहीहसते कारण तुला विसरणे जितके अवघडतितके काही गाल पसरणे अवघड नाहीहसते कारण दुस ~याना बरे वाटतेहसते कारण तुलासुध्दा ते “खरे” वाटतेहसले म्हणजे फ़क्त डोकावली फ़ुले कागदीआतून आले होते बहरुन ऐसे नाहीहसते कारण जरी बत्तीशी कुरुप आहेखाण्याची अन दाखवण्याची एकच आहेहसते कारण सत्याची मज भिती नाहीहसते कारण हसण्यावाचून सुटका नाही…

सार्‍यांना मी वेड्यात काढणार आहे.

लैला-मजनू, शिरी-फ़रहादसार्‍यांना मी वेड्यात काढणार आहेत्यांनी कबरी बांधल्या असतीलमी मात्र चैतन्यमंदिर बांधणार आहेस्वतःला कुणी सोमरसात बुडवलंमी प्रितीचा अमृतरस चाखणार आहेकितिकांनी जिवही दिला असेलमी त्याच प्रेमाखातर जगणार आहेप्रेम असफ़लच होतं नेहमीयालाच एक गैरसमज ठरवणार आहेकुणी माझ्यावर करावं की नाहीहे ज्याच्या त्याच्यावर सोडणार आहेकैकजण इतिहासजमा झालेतमी नक्कीच इतिहास घडवणार आहेत्याच्यापायी झुरणारे असतीलमी प्रत्यक्ष चंद्राला घरी आणणार आहेप्रेम पुरतं आंधळं असतं म्हणेमि तर त्यालाच डोळे बनवणार आहेत्यात आपसुक पडतात म्हणेमी घट्ट पाय रोवून उभा रहाणार आहेआजवर सार्‍या करुण कहाण्यामी माझी यशोगाथा लिहिणार आहेबहूदा सारे वेडे मजनू होतातमी मात्र अजिंक्य होणार आहे

फसलेली प्रेमकहाणी!!

नाही वाटले कधीहीकुणा दुसऱ्यावरती झुरावेतुझ्या नकाराने का माझेजन्मांचे प्रेम सरावे?नसते काही कळ्यांच्यानशिबी भाग्य फ़ुलाचेम्हणूनी का वेड्या कळ्यांनीजन्म घेण्याचे थांबावे?खचलो जरी मी आजराहेन उभा नव्यानेउरी जपुन ठेवीन मात्रमाझे हे अर्धवट गाणेजाशिल तू जिथेहीतव पायी सुख नांदावे‌इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मीकी तव शुभहीतही न चिंतावे!!जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्रमांडेन माझे गाऱ्हाणेविचारेन, इतके का शुल्लक होतेमाझे हे प्रेम दीवाणे?

प्रेमात पडलं की...

प्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसंवेड्यासारखंच वागतात.यात काही चुकीचं नाहीसहाजिकच असतं सारंएकदा प्रेमात पडलं कीउघडू लागतात मनाची दारंमनातल्या भावना अलगद मगकागदावरती उतरतातडोळ्यांमधील आसवंसुद्धाशब्द होऊन पसरतातरात्रंदिवस तिचेच विचारआपल्याला मग छ्ळू लागतातन उमजलेल्या बरयाच गोष्टीतेव्हा मात्र कळू लागतात.डोळ्याशी डोळा लागत नाहीएकाकी रात्री खायला उठतातओठांपाशी थांबलेले शब्दकवितेमधून बाहेर फुटतातगोड गोड स्वप्नं बघत मगरात्र रात्र जागतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसहीप्रेमात निरनिराळे अर्थ असतातगणित, भूगोल, व्याकरण सारीइथल्या व्यवहारात व्यर्थ असतातअंगात फाटकी बनियन असलीतरी इस्त्रीचा शर्ट घालतातजग जिंकल्याच्या तोरयातछाती फुगवून ऎटीत चालतातसभोवताली काय चाललंयकशाचच नसतं भानचालता बोलता तिचाच विचार'तिचं हसणं किती छान?'ठाणे, बोरिवलीच्या पुढेएकदाही आपण गेलेलो नसतोतरी तिच्यासाठी चंद्र-तारेतोडून आणायला तयार असतो

तू भेटशील तेंव्हा

तू भेटशील तेंव्हा,खूप काही बोलायचे आहे॥थोडे फार भांडण आणि,खुपसे प्रेम करायचे आहे...प्रत्येक विरहक्षणाचा,तुला जाब विचारायचा आहे...तो हरेक क्षण मला,व्याजासकट वसूल करायचा आहे॥मनी साठवलेल्या क्षणांचाएकेक पदर उलगडायचा आहे॥तू न केलेल्या प्रत्येक फोन ची,तुला शिक्षा द्यायची आहे...इतके दिवस जातात का दुर?म्हणत मी तुला रागवणार आहे,माझ्यशिवाय कुठेही जाऊ नयेसअशी सॉलिड धमकी देणार आहे॥पण हे सारे...तू भेटशील तेंव्हा... !!सध्यातरी तुझी वाट बघणे,हा एकच छंद जिवाला जडला आहे...

एक प्रेयसी पाहिजे......

एक प्रेयसी पाहिजे......एक प्रेयसी पाहिजे......एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी।एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी।एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी।एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी।एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी।एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी।एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी।एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

"आय लव यु" बोलयचच राहतो

रेसकोर्सवर धावताना घोडाहळुच घोडीकडे बघतोआज रेस जिंकलो तरडिनरला नेईन म्हणतोबघा दिवसा ढ्वळ्या पक्षीपक्षीणीला साद देतो" वाट बघु नकोस गं , चिमणे "कोकिळेकडेच जेवणार सांगतोबोकोबाही चालु आमचाचोरुन दुध पितोहळुच दुध पिता पितामनीलाही चोरुन नेतोभुंग्यांचही बरं त्यांनाबोलायलाच कुणी नसतोकधी जाई-जुई तरकधी रातराणी सोबतही दिसतोमोतीचीच गंमत बघारोज मजा करतोआज "पपीबरोबर" तरउद्या "पिंकीबरोबर" फ़िरतोकसला माणूस बुद्धीमानसाला सगळीकडेच हरतोम्हातारा होत आला तरी"आय लव यु" बोलयचच राहतो

अशा या बायका!

अशा या बायका!
* तुम्ही त्यांची स्तुती केलीत,
तर म्हणतात, तुम्ही खोटारडे आहात
* तुम्ही स्तुती केली नाहीत,
तर म्हणतात, मेल्याला माझं कौतुकच नाही
* तुम्ही बोलू लागलात,
तर म्हणतात, गप्प बसा, माझं ऐका
* तुम्ही गप्प बसलात,
तर म्हणतात, मुखदुर्बळच आहे आमचं ध्यान
* तुम्ही योग्य वेळ साधून मुका घेतलात,
तर म्हणतात, जरा सभ्यपणे वागा
* तुम्ही योग्य वेळ साधली नाहीत,
तर म्हणतात, असा कसा हा नेभळटराव
* तुम्ही त्यांचं सगळं ऐकलंत,
तर म्हणतात, होयबा बनू नका
* तुम्ही ऐकलं नाहीत,
तर म्हणतात, जर्रा समजून घेत नाहीत मला
* तर अशा या बायका...
यांच्याबरोबर जगणं कठीण...
आणि...
... त्यांच्याशिवाय जगणं...
त्याहून कठीण!!!

प्राजक्ताचा सडा.....

कोपर्‍यावरचा प्राजक्त, तुला बघितलं की फुलतो...तुझ्याबद्दल जिव्हाळा, त्याच्याही मनात झुलतो...पण तू मात्र कधीच, त्याची दखल घेत नाहीस...आणि तो पण वेडा, तुझी वाट पाहणं सोडत नाही...त्याला विश्वास असतो, तू बघशील त्याच्याकडे प्रेमानं...तो ही मग शेजारच्या वडासारखा, तरारेल मग जोमानं...तो फुलतो, झडतो अन् पुन्हा नव्याने फुलत राहतो...तुझ्यावर मात्र मनापासून, मूकपणे प्रेम करत राहतो...आणि मग अचानक एके दिवशी, लग्न तुझं ठरतं...त्याला बातमी कळताच, त्याचंही मन भिरभिरतं...निकराचा प्रयत्न म्हणून, तो जोमानं फुलू पाहतो...सौंदर्याचा कळस गाठून, अस्तित्व विसरुन जातो...तरी तू मात्र येत नाहीस, दर्शन त्याला देत नाहीस...त्याच्या निःशब्द भावनांना, तू समजून घेत नाहीस...प्रेमभंगाच्या दुःखामध्ये, त्याचा अश्रूंशी लढा असतो...तुझ्या पाठवणीच्या पायघडीवर मात्र, त्याच प्राजक्ताचा सडा असतो...

जिंकलं तिनं मला.....

ती आली...तिनं पाहीलं...जाणलं माझं मन...जिंकलं तिनं मला......हळूवारपणे माझ्या मिठीत शिरुन, होकार दिला तिनं मला....माझ्या डोळ्यातून ओघळलेले समाधानचे अश्रू;तिच्या केसांत मुग्धपणे विरुन गेले....तिच्या कुशीत मात्र मग; अस्तित्व माझे हरवून गेले....मावळतीच्या सुर्यानेही क्षितीजावर, गुलाबी रंगाचा घडा फोडला....तिच्या अन् माझ्या भावनेचा, कायमचा संबंध जोडला....मी झुकलो तिच्यासमोर, अन् गुडघ्यांवर कोसळलो....ओंजळीत तिच्या चेहरा लपवून, मनसोक्तपणे रडलो....मग जखडले मी तिला बाहूपाशात;तिच्या श्वासात माझा श्वास मिसळला....भिडले ओठांशी ओठ, प्रेमाचा खरा अर्थ मला कळला....हळूवारपणे दूर लोटून मला, तिनं ओंजळीत तोंड लपवले....माझ्यावर प्रेमळ कटाक्ष टाकून, मलाही निःशब्द केले....तरीही डोळे बोलत राहीले, भावनेच्या मर्यादा तोडून....पुन्हा ती माझ्या मिठीत सामावली, समाजाची बंधनं मोडून....

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावीआपणही मग तिच्या खांद्यावर हात टाकूनतिला एक गंमत सांगावीखरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावीलटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावीआणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावीखरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....आपले सगळे सिक्रेट जाणणारीजीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावीआई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावीखरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावीहातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावीअन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाही अधिक जवळची व्हावी

प्रेमकथांची सुरुवात अन् अखेर

सगळ्या प्रेमकथांची सुरुवातगोड बोलण्यानंच होतेसगळ्या प्रेमकथांची अखेरमटार सोलण्यानंच होते!प्रेमात दोघं असतात तेंव्हासगळं गुलाबी वाटत असतंएकमेकांना प्रेमानं दिलेलंपाणीही शराबी वाटत असतंप्रेमकथांची सुरुवात अशीचपाण्यानंही झिंगून जाण्यानं होतेप्रेमकथांची अखेर मात्र(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा'हात' एकमेकांसाठी धरले असतातदोघंजणं एकमेकांसाठीराजा-राणी बनले असतातप्रेमकथांची सुरुवात अशीचएकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होतेप्रेमकथांची अखेर मात्रएकमेकांना झब्बू देण्यानं होते!प्रेमामधे एकमेकांबद्दलजे जे काही कळलं असतंसंसारात त्याच गोष्टींवरूनएकमेकांना छळलं जातंप्रेमकथांची सुरुवात अशीचकळूनही न कळण्यानं होतेप्रेमकथांची अखेर मात्रछळून छळून छळण्यानं होते!एकमेकांच्या वागण्यामधेआपल्याला फक्त चुका दिसतातएकमेकांच्या शब्दांमधेचाबूक आणि बंदुका दिसतातजे जे होणार नाही वाटतंते ते सारं घडत जातंप्रेमकथेच्या शेवटी शेवटीसारं सारं बिघडत जातं

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

जमलंच नाही ..!जमलंच नाही ..!आपल्यालाही आवडलं असतं...रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,वाळूत बंगला बांधता बांधता..आलं असतं मनातलं सांगता..पण जाऊ दे जमलंच नाही ..!आपल्यालाही आवडलं असतं..कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,कधी खोडी काढली असती..आणखी गोडी वाढली असती..पण जाऊ दे जमलंच नाही ..!आपल्यालाही आवडलं असतं...तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,सूर कदाचित जुळले असते..तिला मनातले कळले असते..पण जाऊ दे जमलंच नाही ..!आपल्यालाही आवडलं असतं...निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..तिचे मात्र दवासारखे जपले असते..पण जाऊ दे जमलंच नाही ..!

कुणास ठाऊक?

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...स्तब्ध होऊनतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...क्षुब्ध होऊनचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतंपण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येतमग मी माझी इच्छा फुलावरच भागवतोबुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतोपण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाहीबोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाहीमग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातंसगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातंकाही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाहीमाझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाहीती नाही म्हणेल याची भीती वाटतेती नाही म्हणेल याची भीती वाटतेपण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचंतिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचंकुणास ठाऊक?तिच्याही एखाद्या पुस्तकातमाझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

मैत्रिणीचं लग्न......

वाटलं आता आयुष्यातलं सगळं काही सरलंआवडणऱ्या मैत्रिणीचं लग्न जेव्हा ठरलंम्हणाली, चांगल्या नवऱ्यासाठी नवस करायला गेलो होतोचांगला नवराच हवा होता तर आम्ही काय मेलो होतो ?टेंपररी नोकरीमुळे नाही विचारायचा धीर झालानेहमीप्रमाणे नंतर कळलं की आता फार उशीर झालाआता प्रत्येक संध्याकाळी हिचं फक्त नवरा पुराणदुसऱ्या पुरुषाची स्तुती एकून झालो आम्ही पुरते हैराणमग शेवटी एके दिवशी आम्हाला त्याचं दर्शन झालंविचार नुसता करत राहिलो की ह्याच्यात हिने काय पाहिलंएक पर्मनंट नोकरी, लग्नासाठी पुरेशी असू शकते?Security ची एकच भावना सगळ्यात मोठी ठरू शकते?शेवटी accept केलं आम्ही, नशीबाची आहे चालच तिरकीप्रेमासारख्या नाजुक बाबतीत ही दैवाने आमची घेतली फिरकीलग्नानंतर दोन वर्षांनी मग रस्त्यात नवऱ्याबरोबर ती भेटलीहसायलाही पैसे पडतात ह्याची आम्हाला खात्रीच पटलीप्रेमाचं आम्ही विसरून गेलो पण मैत्रीही आता शाबूत नसतेकारण आपल्या काही क्षणांची मैत्रीण,ही अनंतकाळची तिच्या नवऱ्याची पत्नी असते

Wednesday, August 13, 2008

आई

आई आई ....पहिला शब्द जो मी उच्चारला,पहिला घास जीने मला भरवला,हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,आजारी असताना जीने रात्रंदिवस काढलेआठवतय मला,चूकल्यावर धपाटा घातलेला,भूक लागली आहे सांगताच,खाऊचा डब्बा पुढे केलेला....अनेकदा तिने,जेवणासाठि थांबायचे,आणि मी मात्र न सांगताच,बाहेरून खाऊन यायचे......कधी कधी रागाच्या भरात,उलटहि बोललोय,आणि मग चूक समजल्यावर,ढसा ढसा रडलोय........तिने सुद्धा माझे बोलणे,कधीच मनावर नाहि घेतले,मागाहून घालवलेले माझे अश्रू,पदराने पुसून टाकले.........माझी स्तुती करतानाती कधीच थांबत नाहिअन माझा मोठेपणा सांगतान, तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.....माझा विचार करणे,तिने कधिच सोडले नाहि,माझ्यावर प्रेम करण्याला,कधीच अंत नाही........मी सुद्धा ठरवले आहे,तिला नेहमी खुश ठेवायचे,कितीहि काहि झाले तरी,तिला नाहि दुखवायचे.......आईची महानता सांगायला,शब्द कधीच पूरणार नाहि,तिचे उपकार फ़ेडायला,सात जन्म सुद्धा शक्य नाहि......देवाकडे एकच मागणे,भरपूर आयुष्य लाभो तिला,माझ्या प्रत्येक जन्मी,तिचाच गर्भ दे मजला.....

प्रेम.....

प्रेम.....
प्रेम आहे
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम....!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही,तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम....!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम...!

प्रेम

दोन जिवांच्या मिलनातीलपापणी ओली करणा-या आठवणीतील प्रत्येकाच्या मनात असतेप्रेम त्या नाजुक भावनेमधील.....निरागस गोड हास्यातीलचिमुकल्या दोन डोळ्यातीलअनुभवून बघ एकदाप्रेम त्या बाळाच्या विश्वातील....झोपताना ऐकलेल्या अंगाईतीलकधी मिळणा-या धपाटयातीलविसरु नकोस कधीप्रेम त्या आईच्या ममतेतील...पथिकास आराम देणा-या छायेतीलफळा-फुलांच्या गोडीमधीलजतन कर नेहमीप्रेम त्या पर्यावरणाच्या संपन्नतेतील...अथक करणा-या कामामधीलध्येय पुर्तीच्या स्वप्नातीलचाखायला आवडेल तुलाहीप्रेम त्या कार्याच्या सिध्दितील...संकटात देणा-या विश्वासातीलअवर्णनीय दगडाच्या सामर्थ्यातीलसदैव स्मरत जा प्रेम त्याच्या वरच्या श्रध्देतील

…मन…

वेडं मन हे असं का वागतं....कधी उगाच स्वैर विहारतं…कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं...कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतंकधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं....कधी मन माझं उधाणलेली लाटकधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाटकधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणाराकधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणाराएक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरंकधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरंअसं गं कसं मन माझं मलाच समजेना…मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना…

किती दिवस झाले ना

किती दिवस झाले नामाझे मन धुंदावले नाहीकुठल्या गाण्याने वेडावले नाहीमोगऱ्यानेदेखील गंधाळले नाहीगाणीच चांगली नाहीत अताशामोगराही छान फ़ुलत नाही अताशा
आज मला आठवतीये ती अल्लड तूपोक्तपणाच्या जळमटांमागची हुल्लड तूपावसाच्या सरीने बेभान होणारी तूठेक्यावर थिरकणारी नादान तूक्षितिजाकडे पाहात हरवणारी तूचांदण्या डोळ्यात जागवत निजणारी तू
तेव्हाही तुला विचार होतेचआता त्याची मतं झालीयेततेव्हाही तुझी आवड होतीचआता मात्र तुझी निवड ठरलीयेतुझी रसिकतेची छिद्रं बुजलीयेतदारं बंद करुन घेतलीस गीतं कुजलीयेत
बघ परत एकदा हात पसरुनपाउस देईल तुला तुझं तळंबघ परत एकदा खिडकीत बसूनआभाळ अजून आहे तसंच निळंनव्या जाणीवेने बघ मोगरा हुंगूनखात्री आहे मला तो टाकेल मोहरून
बघ परत एकदा परतूनसापडशील बघ स्वत:लाबघ तर परत एकदा हरवून