Monday, August 25, 2008

आठवण

आली तुझी की,नकळत डोळ्यांत पाणी येतं..मग आठवतात ते दिवसजिथं आपली ओळख झाली..आठवण आली तुझी की,माझं मन कासाविस होतंमग त्याच आठवणीना..मनात घोळवावं लागतं..आठवण आली तुझी की,वाटतं एकदाच तुला पाहावंअन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..पण सलतं मनात ते दुःख..जाणवतं आहे ते अशक्य...कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...पण तरिही.........आठवण आली तुझी की,देवालाच मागतो मी....नाही जमलं जे या जन्मीमिळू देत ते पुढच्या.........

No comments: