Sunday, June 14, 2009

मला जायलाच हवं

]मला जायलाच हवंतुला जायचं होतं तू गेलीस मी देखिल जाईल,एक दिवस ,माझा श्वास थाम्बल्यावरनाहीतरी तुझ्याविना .....काय तग धरणार तो ..पुन्हा विचारायचं नाहीस , मला नं विचारता ...का गेलास ,भकास चेहरे , आणि उष्ण वारे उरतील मग माझ्या नंतर कोरड्या विहिरी , सुकलेली वृक्ष वेलीआठवण देतील तुला माझ्या विना जीवनाची ...जीवनातल्या प्रतेक क्षणी तुला ..माझी सोबत हवी होती ........पण शक्य नाही ते .रूतुचक्राचा मान मला ठेवावाच लागेल ..मला जायलाच पाहिजे..

No comments: