Thursday, May 19, 2011

ओळख नसते पाळख नसते,

ओळख नसते पाळख नसते,


असे आपणास कोणीतरी भेटते ,

मग एकमेकांची ओळख पटते,

त्याची आपली गट्टी जमते,

एकमेकांच्या मनातील भाषा कळते,

...इकडे-तिकडे मन वळते,

इतकी मग पक्कड बसते,

सहज तोडणे अवघड असते,

दूर रहाणे असह्य होते,

का असे हे नाते असते,

अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री " असते

No comments: