Saturday, November 1, 2008

आठवानीची पान चाळतांना


आठवानीची पान चाळतांना तुझेही एक पान हाती लागते .....अन मग मन वेड्या गत वागते .भवीष्य समोर सोबत वतर्माना तरी भुत्काळात ओढला जातो .सार काही आठवते मग जे कधी वीसरायाच ठरवल होतं....मन मग त्या सगळ्या ठीकाणी फीरून येत जीथं कधी आपल भेटणं होत ....आन सर कही आठवत ...डोळ्यात सगळ आभाळ साठवत ....जागा होतो तो कोनान कोना,...............................................................ठाउक आहे आज तुझं येण शक्य नाही तरी तुझ्या भेटी साठी आतुर होतो ,का कसा कुणास ठाउक कसा कातर वेळेला फीतुर होतो .तू गेलीस ज्या वाटेवर मला सोडून ...तीचा शी तीजा पर्यंत मी शोध घेतो ..ठाउक असत तुझ परत येन नाही ..तरी मन तुझीच वाट बघत ...रोज सूर्य मवालेपरयंत ते भटकत असते .रात्र झाल्यावर तुझ्या आठव्नीत जागत

No comments: