Friday, September 17, 2010

कारण आता तू खूप बदललाय!!!

न बोलताही मनातल ओळखणारा तू ,


आज किती वेळा बोलूनही..

न समजल्यासारखा वागू लागलाय..

कारण आता तू खूप बदललाय!!!



मला भेटल्याविणा तुझा दिवस जात नव्हता ,

आज तुझ्या एका भेटीसाठी मी

एक-एक क्षण मोजलाय..

दुरावा मात्र आता रोजचा सोबती झालाय!!!



न चुकता गुलाबाच फूल आणणारा तू ,

हल्ली विसरू लागलाय..

असु देत रे,मी जुन्या गुलाबी आठवनीतच..

नवा सुगंध शोधलाय,जीव माझा रमव्लाय!!!



माझा हात हातात घेण्यासाठी किती बहाने तू करायचास..

आता कुणी बघेल हा बहाणा सांगून ,

तू दूर राहू लागलाय..

का रे इतका परक्यासारखा वागू लागलाय???



पण शेवटी व्हायच ते झालच ,

स्वप्न पुन्हा सार अधुर राहून गेला!!!



माझे अश्रू तर तुला कधी सहन झाले नव्हते ,

आज अश्रू मधे माझया ओल्लिचिम्ब मी..

तू कोरडा ठणथनीत निघून गेलाय..

अगदी कायमचा...मला सोडून..

एकदाही वळून न पाहता!!!



फक्त माझा होतास तू,आज दुसरीचा झालाय ,

पण तक्रार नाही रे राजा काही,तू फक्त खुश राहा..

कारण तुझया खुशितच मी माझा आनंद शोधलाय

फक्त तुझया खुषिकरता बघ नवस मी केलाय

राजा नवस मी केलाय....!!!!

No comments: