Friday, September 17, 2010

तू जवळ असताना तुझी किम्मत कलालीच नाही

तू जवळ असताना


तुझी किम्मत कलालीच नाही

तू दूर गेल्यापासून मला

करमतच नाही

तुझा फोन आला की

मी बिझी आहे अस सांगायचो

ह्या ना त्या कारना वरुण तुला

टालन्याचा प्रयत्न करायचो

म्हनाय्चिस मला

"मी गेल्यावर तुला खुप

आठवण येइल

त्या वेळेस

तुझ्या सोबत

कोणीच नसेल"

त्या शब्दांची मला सारखी आठवन येते

दूर दुखाच्या जगात घेउन मला जाते

आज मी तुझ्या फोनची

रोज वाट पाहतो

आणि तुझ्या त्या शब्दाना

आठउन माझा मीच रडतो

तू खुप प्रेम केलस

पण मला ते जमलच नाही

आणि आज तुझी आठवन होते

तर तू जवळ नाहीस

वाईट वाटत दूख होत

पण आता करणार काय

तुझ्या आठवणी शिवाय माझ्या कड़े

काहीच उरल नाय ........

No comments: