Friday, September 17, 2010

तुझी आठवण आली कि..

तुझी आठवण आली कि

मन सुद्धा हळवं होत

कस समजावू त्याला

तुझ प्रेम सत्य नाही मृगजळ होत ...!



.................................................................................



दूर जाण किती कठीण असत

हे मला आता कळतंय

थोडा वेळ का होईना

तुझ्या जवळ परत याव अस हे वेड मन म्हणतय.

No comments: