Wednesday, November 25, 2009

तुझा हात सोडतांन

भावनाना कागदावर उमटवणे भावनाना कागदावर उमटवणे तितकेसे सोपे नसते अश्रुना लपवन्या इतके ते सुद्धा कठिन असते …….. मनातले त्याला कळले असते मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते प्रेमाची शाल आंगवर घेऊन प्रेमाची शाल आंगवर घेऊन शरीर माज़े सवस्थ ज़ोपते पण शाली ची उब आसूनही ह्रदय माज़े का धढधढ तय………. माझी कहाणी एकूण माझी कहाणी एकूण आज तो ही रडला लोक मात्र मणाली अरे आज पाउस कसा पडला…………… तुझ्या केसतील फूल तुझ्या केसतील फूल सारखा मुसू मुसू रडत होते, कारण काही झाले तरीही ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत होते

No comments: