Thursday, September 17, 2009

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,

जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,
November25
मला कधी कळलच नाहीकी नेमक मला दुख कशाच आहे?ती मला सोडुन गेली याच्..कीती मला सोडुन गेली म्हनुन मलादुख झाल हे जगाला कळल नाही याच….
मेलेल्या बापालाही काही काळानंतर,माणुस विसरतोच ना….मग पहिल प्रेम विसरण कठिण का??कदाचित आपल्यालच ते विसरायच नसत
सतत वाटत असत की सर्वाना कळाव,मी किती सहन केलय मी चांगला आहे..प्रश्न ही माझाच असतो आणिउत्तर ही माझेच……
फक्त मी त्या व्यक्तीच्या शोधात असतोजो मला हव ते उत्तर सांगेल…………जेव्हा मला कोणी माझ्यासार्खा भेटतो,तेव्हा वाटत चला कुणीतरी मला समजत.किंबहुना …………………..त्यालाही तसच वाटत असेल..
वाक्यही एकच असत आणि विचारही एकच असतात,फक्त ते वेगवेगळ्या ओठांतुन निघतात बस एवढेच……….

No comments: