तुला आणि मला..
एकत्र प्रवास करून परत वेगळ व्हायचं
एका डोळ्यांनी रडायचं तर एका डोळ्यांनी हसायचंय
तरीही जीवनाचे सर्व रंग रस अनुभवायचाय
उद्या आठवण येईल तुला माझी..
पण ते क्षण मात्र येणार नाहीत
तुझ्या ह्रदयातील माझी ती आठवण
कधीच निघून जाणार नाही..
आठवण तुझी मला जेव्हा येईल,
डोले पाण्यानी भरून जातील,
म्हणायला तर पूर्ण आयुष्य संपून जाईल..
पण तुझी कमतरता आयुष्यात माझ्या राहील..
आठवण करून माझी तू डोळ्यातून पाणी काढू नकोस..
थोडासा विश्वास ठेव,एकदा न एकदा भेटण्याचा..
भेट आपली होईल न होईल..
तरीही जीवनाचा हा प्रवास चालूच राहील...
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment