आता मला स्वप्नाच पहायची नाही...
मनात आलेल्या अंकुराला पालवी फुटू द्यायची नाहीये...
आता मला स्वप्नाच पहायची नाही...
आशेच्या कोणत्याही किरणला पाहून उमलायचे नाहीये
कारण आता मला स्वप्नाच पहायची नाही...
नको ती क्षण भर मिळणारी मानसं
नको त्यांचा वीत भर लाभलेला सहवास
सारी सारखी येऊन चिब करणाऱ्या त्या आठवणी
पुढच्या प्रवासात येणाऱ्या बनतात अडखाली
म्हून आता मला स्वप्नाच पहायची नाही...
मी आपला माझाच बरा
एकता आणि निवंथ
न कुणाची कुज-बूज न कसला हि त्रास
माझ्या वाटा शोधात जाणारा- मीच एकता प्रवासी
पण माहित आहे मला, दमलो कि तुझीई आठवण येयील
तू कुशीत घय्वे अशी वात पाहीन, हुळूवार पाने फुंकर मारून
दवस भास चा थकवा नाही स करशील...
शांत पाने डोळे उघडेन मी जेव्हा... तर तू नसेल जवळ...
चिब भिजलेल्या दोलांनी अजूनही स्वप्ना पहायची सोडली नाही
किती समजावले स्वताला कि आता मला स्वप्नाच पहायची नाही...
पण स्वप्नात जगणाऱ्या मनाला मात्र समजावू शकलो नाही
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment